शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

सावित्रीच्या लेकींची दररोज शिक्षणासाठी पायपीट..!

By admin | Updated: July 10, 2017 00:39 IST

बदनापूर : मानव विकास मीशनची बस गावात येत नसल्यामुळे बदनापूर तालुक्यातील अनेक गावांमधील युवतींना शिक्षणासाठी दररोज आठ ते दहा किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : मानव विकास मीशनची बस गावात येत नसल्यामुळे बदनापूर तालुक्यातील अनेक गावांमधील युवतींना शिक्षणासाठी दररोज आठ ते दहा किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे पालकांसह ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात असून, बस सुरू करण्याची मागणी होत आहे.तालुक्यातील गव्हाळीवाडी, उसारवाडी, सागरवाडी, सागरवाडीफाटा, मालेवाडी चौफुली येथील आठवी ते बारावीच्या वर्गातील ६० मुली शिक्षणासाठी ढासला येथील सोनामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात येतात. एसटी महामंडळाकडून ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी असलेली मानव विकास अभियानाची बससेवा या गावांमध्ये सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुलींना दररोज पायी अथवा खाजगी वाहनाने शाळेत शिक्षणासाठी जावे लागते. परंतु रस्त्यावरील अडथळ्यांमुळे मुलींची शाळेत जाताना मोठी गैरसोय होते. या ६० मुलींसाठी बस सुरू करण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी बस आगार नियंत्रकांना २८ जूनला पत्र दिले. मात्र, संबंधितांकडून अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही.