शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

सव्वा लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:25 IST

नांदेड : जिल्ह्यातील जवळपास सव्वालाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून ५०० कोटींची कर्जमाफी जिल्ह्याला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१२ आणि त्यानंतर घेतलेले पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज यापैकी ३० जून १६ अखेर थकबाकीदार असलेल्या शेतकºयांचे दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज पूर्णत: माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यातील जवळपास सव्वालाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून ५०० कोटींची कर्जमाफी जिल्ह्याला मिळणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१२ आणि त्यानंतर घेतलेले पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज यापैकी ३० जून १६ अखेर थकबाकीदार असलेल्या शेतकºयांचे दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज पूर्णत: माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँक, खाजगी बँक व ग्रामीण बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा या योजनेत समावेश करण्यात आला. कर्जमाफीची रक्कम लाभार्थी शेतकºयाच्या थेट कर्जखात्यात जमा होणार आहे. नांदेड जिल्ह्यात कर्जमाफीस जवळपास सव्वालाख शेतकरी पात्र ठरले आहेत. जिल्ह्यात दीड लाखापर्यंत थकित असलेले ४७ हजार २४७ शेतकरी आहेत. या शेतकºयांची २२० कोटी १४ लाखांची रक्कम होते तर दीड लाखांपेक्षा जास्त थकित कर्ज असलेले ३ हजार ३८२ शेतकरी आहेत. या शेतकºयांकडे १०४ कोटी ५४ लाखांची थकबाकी आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील ५९ हजार ८४० शेतकºयांनी २०१६-१७ मध्ये नियमित पीक कर्जापोटी १३० कोटी ६४ लाख रुपये परत केले आहेत.जिल्ह्यात २०१६-१७ मध्ये नियमित आणि मध्यम/दीर्घ मुदतीकर्ज हप्ता परतफेड केलेले ६ हजार ९७० शेतकरी आहे. या शेतकºयांची ही रक्कम ४३ कोटी ८२ लाखांवर जाते.शेतकºयांना घोषित केलेल्या कर्जमाफी निर्णयाचा लाभ आतापर्यंत एकाही शेतकºयांना झाला नाही. शेतकरी कर्जमाफीचे अर्ज आता भरण्याचे फर्मान शासनाने काढले आहे. सध्या पीकविमा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. त्यात तांत्रिक अडचणीमुळे पीकविमा भरण्यास मोठ्या रांगा लागत आहेत. शेतकरी पीक विमा भरण्यासाठी हवालदिल झाला आहे. या सर्व बाबींमुळे कर्जमाफीचा विषय सद्य:स्थितीत बाजूला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ कधी मिळेल? याकडे जिल्ह्यातील शेतकºयांचे लक्ष लागले आहे.