शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

५४ लाख मत्स्यजिºयांची शासकीय दराने विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:45 IST

यंदा परतीचा पाऊस चांगला असला तरी, अजूनही जिल्ह्यातील २७ तलावांत मुबलक जलसाठा झाला नाही. त्यामुळे मत्स्य व्यवसाय संस्थाचालकांनी मत्स्यबीज खरेदीकडे सध्यातरी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. यावर्षी ७० लाख मत्स्यजिºयांचे उत्पादन झाले असून त्यातील ५४ लाख जिºयांची विक्री शासकीय दराने करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदा परतीचा पाऊस चांगला असला तरी, अजूनही जिल्ह्यातील २७ तलावांत मुबलक जलसाठा झाला नाही. त्यामुळे मत्स्य व्यवसाय संस्थाचालकांनी मत्स्यबीज खरेदीकडे सध्यातरी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. यावर्षी ७० लाख मत्स्यजिºयांचे उत्पादन झाले असून त्यातील ५४ लाख जिºयांची विक्री शासकीय दराने करण्यात आली.जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय वाढावा व या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु निसर्ग साथ देत नसल्याने जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला घरघर लागत आहे. शासकीय उपाय-योजना नियोजन करून राबविण्यात येत असल्या तरी तलावात पाणीच नसल्यामुळे संबंधित संस्थाही मत्स्य बोटुकले खरेदीस धजावत नाहीत. त्यामुळे सध्यातरी संस्थांकडून मागणी नसल्याचे दिसून येत आहे. परंतु सध्या अधून-मधून पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. त्यामुळे तलाव भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अचानक मत्स्य बोटुकल्यांची मागणी संस्थाकडून वाढू शकते, असे मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडून सांगण्यात आले.