शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

महोत्सवात ६३८क्विंटल धान्य विक्री

By admin | Updated: April 17, 2017 23:39 IST

जालना: धान्य महोत्सवास तीन हजार पेक्षा अधिक नागरिकांनी भेट देऊन ६३८ क्विंटल धान्य तर क्विंटल मिरची, हळद, फळ मिळून २८ क्विंटची विक्री झाली

जालना: कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) जालना व कृषि विभाग, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धान्य महोत्सवास तीन हजार पेक्षा अधिक नागरिकांनी भेट देऊन ६३८ क्विंटल धान्य तर क्विंटल मिरची, हळद, फळ मिळून २८ क्विंटची विक्री झाली. तीन महोत्सवाचा सोमवारी रात्री उशिरासमारोप झाला. तीन दिवसांत गहू ३९१ क्विंटल, ज्वारी ५९ क्विंटल, बाजरी ९ क्विंटल, तूरडाळ २२ क्विंटल, उडीद डाळ २ क्विंटल, मूग डाळ ७ क्विंटल, हरभरा डाळ ३ क्विंटल, मटकी, चवळी, मोहरी, राजगिरा मिळून ९ क्ंिवटल, हळद दोन क्विंटल, मिरची सात क्विंटल, मोसंबी १३ क्विंटल, द्राक्ष ११ क्विंटल, डाळिंब १ क्विंटल, आंबा कैरी १ क्विंटल तर सेंद्रीय खतापासून उत्पादित केलेले गहू ९५ क्विंटल, तूरडाळ ३ क्विंटल, ज्वारी ३२ क्विंटल, मूगडाळ २ क्विंटल, उडीद डाळ १ क्विंटल, कांदा तीन क्विंटल विक्री झाली. महोत्सवात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे शेतकरी कंपनीचे माधवराव अंधारे, विजय म्हस्के, अंकुश परकाळ, एकनाथ शेजूळ, काकासाहेब जावळे यांनी सांगितले. असा महोत्सव पहिल्यांदाच आयोजित झाल्याने शेतकरी कंपन्यांनी उत्पादित मालास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. महोत्सव यशस्वी करण्यासाठी कृषी अधीक्षक अधिकारी दशरथ तांभाळे, आत्माचे संतोष आळसे, कृषी पणनतज्ज्ञ अविनाश भोसले, डी.एस. सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)