शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

महोत्सवात ६३८क्विंटल धान्य विक्री

By admin | Updated: April 17, 2017 23:39 IST

जालना: धान्य महोत्सवास तीन हजार पेक्षा अधिक नागरिकांनी भेट देऊन ६३८ क्विंटल धान्य तर क्विंटल मिरची, हळद, फळ मिळून २८ क्विंटची विक्री झाली

जालना: कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) जालना व कृषि विभाग, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धान्य महोत्सवास तीन हजार पेक्षा अधिक नागरिकांनी भेट देऊन ६३८ क्विंटल धान्य तर क्विंटल मिरची, हळद, फळ मिळून २८ क्विंटची विक्री झाली. तीन महोत्सवाचा सोमवारी रात्री उशिरासमारोप झाला. तीन दिवसांत गहू ३९१ क्विंटल, ज्वारी ५९ क्विंटल, बाजरी ९ क्विंटल, तूरडाळ २२ क्विंटल, उडीद डाळ २ क्विंटल, मूग डाळ ७ क्विंटल, हरभरा डाळ ३ क्विंटल, मटकी, चवळी, मोहरी, राजगिरा मिळून ९ क्ंिवटल, हळद दोन क्विंटल, मिरची सात क्विंटल, मोसंबी १३ क्विंटल, द्राक्ष ११ क्विंटल, डाळिंब १ क्विंटल, आंबा कैरी १ क्विंटल तर सेंद्रीय खतापासून उत्पादित केलेले गहू ९५ क्विंटल, तूरडाळ ३ क्विंटल, ज्वारी ३२ क्विंटल, मूगडाळ २ क्विंटल, उडीद डाळ १ क्विंटल, कांदा तीन क्विंटल विक्री झाली. महोत्सवात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे शेतकरी कंपनीचे माधवराव अंधारे, विजय म्हस्के, अंकुश परकाळ, एकनाथ शेजूळ, काकासाहेब जावळे यांनी सांगितले. असा महोत्सव पहिल्यांदाच आयोजित झाल्याने शेतकरी कंपन्यांनी उत्पादित मालास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. महोत्सव यशस्वी करण्यासाठी कृषी अधीक्षक अधिकारी दशरथ तांभाळे, आत्माचे संतोष आळसे, कृषी पणनतज्ज्ञ अविनाश भोसले, डी.एस. सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)