शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

सागरमोती काव्यसंग्रहाचे प्रकाशन

By admin | Updated: May 20, 2014 01:45 IST

नांदेड: प्रतिभा ही निसर्गदत्त असली तरी परिश्रमाचे खतपाणी घालून कलाकृतीला पैलू पाडावे लागतात तेव्हास सकस निर्मिती होते, असे प्रतिपादन साहित्यिक देविदास फुलारी यांनी केले़

नांदेड: प्रतिभा ही निसर्गदत्त असली तरी परिश्रमाचे खतपाणी घालून कलाकृतीला पैलू पाडावे लागतात तेव्हास सकस निर्मिती होते, असे प्रतिपादन साहित्यिक देविदास फुलारी यांनी केले़ अंजू विश्वंभर यांच्या सागरमोती या काव्यसंग्रहाचे प्रकाशन हॉटेल ताज पाटील येथे नुकतेच करण्यात आले़ यावेळी ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी प्राचार्य ग़ पि़ मनूरकर होते़ तर प्रमुख अतिथी म्हणून राजश्री पाटील, कवी व्यंकटेश चौधरी यांची उपस्थिती होती़ फुलारी म्हणाले, वाचन, चिंतनाच्या माध्यमातून निरंतर साधना आणि उपजत प्रतिभेच्या माध्यमातून मिळालेले संचित ही उत्कृष्ट काव्यनिर्मितीची परिमाणे होत़ अंजू विश्वंभर यांच्या कवितेत नवखेपणा जाणवत असला तरी परिश्रमाने अभिव्यक्ती समृद्ध करण्याची त्यांची तयारी त्यांना यशाची वाट दाखवेल़ मनूरकर म्हणाले, अलीकडे स्त्रिया मोठ्या प्रमाणावर लेखन करीत आहेत़ त्यामुळे वाचन संस्कृती वाढू लागलेली आहे़ सूत्रसंचालन डॉ़ सुजाता जोशी पाटोदेकर यांनी तर जयप्रकाश सूरनर यांनी आभार मानले़ कार्यक्रमास कांताबाई शिंदे, प्रभाकर कानडखेडकर, डॉ़ वृषाली किन्हाळकर, अरूणा संगेवार, डॉ़ भगवान अंजनीकर, प्रा़ महेश मोरे, निर्मलकुमार सूर्यवंशी, बापू दासरी, पंडित पाटील, रमेश यन्नावार उपस्थित होते़ (प्रतिनिधी)