शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

शोककळा ! पतीचा अंत्यविधी उरकताच पत्नीनेही केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:49 IST

गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील घटना

ठळक मुद्देएक वर्षापूर्वीच झाले होते लग्न पती-पत्नी औरंगाबाद येथे राहत

- विष्णू गायकवाड  

गेवराई (जि. बीड) : पतीने आत्महत्या केल्यानंतर अंत्यविधी होताच पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे गुरुवारी सकाळी घडली. पतीच्या विरहात पत्नीने हे पाऊल उचलल्याची  शक्यता वर्तविली जात आहे.  

गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील रणजित जाधव (२२) व मीनाक्षी जाधव (२०) यांचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता. रणजित  हा औरंगाबाद येथे एका खाजगी कंपनीत नोकरी करीत असल्याने दोघेही पती -पत्नी औरंगाबाद येथे भाड्याच्या घरात राहत होते. बुधवारी रणजितने औरंगाबादेत गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर  बुधवारी रात्री उशिरा चकलांबा या गावी  अंत्यसंस्कार करण्यात आले. 

एक वर्षापूर्वीच झाले होते लग्न एक वर्षापूर्वीच लग्न झालेल्या या जोडप्याने आत्महत्या केल्याने गावावर शोककळा पसरली आहे. रणजितच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असतानाच गुरुवारी सकाळी मीनाक्षीने आत्महत्या केली. चकलांबा  ठाण्याचे सपोनि. विजय देशमुख, पोउपनि. बप्पासाहेब झिंजुर्डे यांनी पंचनामा केला. नंतर मीनाक्षीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.