शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

शोककळा ! पतीचा अंत्यविधी उरकताच पत्नीनेही केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:49 IST

गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील घटना

ठळक मुद्देएक वर्षापूर्वीच झाले होते लग्न पती-पत्नी औरंगाबाद येथे राहत

- विष्णू गायकवाड  

गेवराई (जि. बीड) : पतीने आत्महत्या केल्यानंतर अंत्यविधी होताच पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे गुरुवारी सकाळी घडली. पतीच्या विरहात पत्नीने हे पाऊल उचलल्याची  शक्यता वर्तविली जात आहे.  

गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील रणजित जाधव (२२) व मीनाक्षी जाधव (२०) यांचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता. रणजित  हा औरंगाबाद येथे एका खाजगी कंपनीत नोकरी करीत असल्याने दोघेही पती -पत्नी औरंगाबाद येथे भाड्याच्या घरात राहत होते. बुधवारी रणजितने औरंगाबादेत गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर  बुधवारी रात्री उशिरा चकलांबा या गावी  अंत्यसंस्कार करण्यात आले. 

एक वर्षापूर्वीच झाले होते लग्न एक वर्षापूर्वीच लग्न झालेल्या या जोडप्याने आत्महत्या केल्याने गावावर शोककळा पसरली आहे. रणजितच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असतानाच गुरुवारी सकाळी मीनाक्षीने आत्महत्या केली. चकलांबा  ठाण्याचे सपोनि. विजय देशमुख, पोउपनि. बप्पासाहेब झिंजुर्डे यांनी पंचनामा केला. नंतर मीनाक्षीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.