शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ग्रामीणमध्ये लग्नांचा धूमधडाका, नियमांचे होते सर्रास उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:06 IST

बाजारसावंगी : शिवारात लग्नांचा धूमधडाका सुरू झालेला आहे; परंतु कोरोनाच्या सावटामुळे लग्नसमारंभासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे समारंभात सर्रास उल्लंघन ...

बाजारसावंगी : शिवारात लग्नांचा धूमधडाका सुरू झालेला आहे; परंतु कोरोनाच्या सावटामुळे लग्नसमारंभासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे समारंभात सर्रास उल्लंघन केले जात आहे. कोरोनाचा प्रसार होतोय की, कोरोना जातोय, हेच उमजत नसल्यामुळे अन्‌ पुन्हा लाॅकडाऊनचे संकेत असल्याने ग्रामीण भागातील वधू-वर व त्यांच्या पालकांना धडकी भरली आहे.

शहरी भागाबरोबर ग्रामीण भागामध्येदेखील कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने राज्य शासनाने गर्दी करण्यास निर्बंध घातले आहेत. विशेषकरून लग्नसमारंभात मोजक्याच लोकांची उपस्थिती असली पाहिजे, यासाठी नियमावली लागू केली. मात्र, ग्रामीण भागात ‘आम्हाला नाही कोरोनाची भीती’ या आविर्भावात लोक वावरत असून, लग्नसमारंभात गर्दीचा विक्रम होत आहे,

तर काही वधू-वरांच्या पालकांना लग्नाची चिंता लागली आहे. कोरोनाचे संकट जर आणखी वाढत राहिले, तर पुन्हा लॉकडाऊन लागण्याची चिंता त्यांना लागल्याने लग्न थाटात होणार की पुढे ढकलावे लागणार, हा येणारा काळच ठरवेल, तर काही काही वधू-वरांच्या पालकांनी लग्नतिथी बदलून एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे-जूनमध्येच तिथी काढली आहे. मुलांच्या लग्नात सगळ्या नातलगांना बोलवावे, अशी इच्छा त्यांना आहे. कोरोना जाऊ दे अन् लग्नकार्य सुखाने होऊ दे, अशीच भावना सध्या ‘यंदा कर्तव्य’ असलेल्या कुटुंबांतून व्यक्त केली जात आहे.