शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी नगरसेवकांनी उपसले उपोषणाचे हत्यार!

By admin | Updated: August 17, 2016 00:55 IST

औरंगाबाद : महापालिकेतील सत्ताधारी भाजप, काँग्रेस, अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन प्रशासनाच्या विरोधात मंगळवारी जोरदार बिगुल फुंकला.

 

औरंगाबाद : महापालिकेतील सत्ताधारी भाजप, काँग्रेस, अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन प्रशासनाच्या विरोधात मंगळवारी जोरदार बिगुल फुंकला. मागील १५ महिने २० दिवसांमध्ये मनपाने वॉर्डांमध्ये एक रुपयाचेही नवीन काम केलेले नाही. उलट पाणी, पथदिवे, कचरा आदी मूलभूत सोयीसुविधाही व्यवस्थितपणे देण्यात येत नाहीत. प्रशासनाचा धिक्कार करीत लवकर मनपासमोर उपोषणास बसण्याचा इशारा नगरसेवक, नगरसेविकांनी दिला आहे. नगरसेवकांनी अचानकपणे ही भूमिका घेतल्याने सत्ताधारी शिवसेनेची बरीच गोची झाली. महापालिकेत सध्या विकासकामे ठप्प झाली आहेत. (पान ५ वर) जायकवाडी धरण भरलेले असतानाही अनेक वॉर्डांमध्ये आठ-दहा दिवस पाणी येत नाही. प्रशासन-कंपनी तक्रारही ऐकून घेत नाही. ४विष्णुनगर, अरिहंतनगरसह अनेक वॉर्डांमध्ये दूषित पाण्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत. दूषित पाण्याचा गंभीर प्रश्नही मनपा सोडविण्यास तयार नाही. ४पथदिवे बंद आहेत. तक्रार केली तर अधिकारी फोन घेत नाहीत. कंत्राटदार म्हणतात आमच्या नऊ महिन्यांचे बिल थकले. मग दिवे लावणार तरी कोण? ४ दररोज कचराही उचलण्यात येत नाही.