शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

पाणी पुरवठ्यासाठी धसांनी दिला ७० लाखांचा निधी

By admin | Updated: September 7, 2014 00:25 IST

शिरूरकासार : शिरूरकासार तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला होता. यावर मात कशी करायची? असा प्रश्न सुरूवातीच्या काळात प्रशासनालाही पडला होता.

शिरूरकासार : शिरूरकासार तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला होता. यावर मात कशी करायची? असा प्रश्न सुरूवातीच्या काळात प्रशासनालाही पडला होता. याच दरम्यान, राज्यमंत्री सुरेश धस यांच्या पुढाकारातून शिरूर शहराला पाणी पुरविण्यासाठी सिंदफणा मध्यम प्रकल्पातून पाणी आणण्यासाठी ७० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला.तालुका निर्मितीनंतर आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत शिरूरची दोन मतदारसंघात फाळणी झाली. त्यात आष्टी मतदारसंघात ५३ आणि बीड मतदारसंघात ३३ गावे विभागली गेली. ५३ गावे शिरूरसह आष्टी मतदारसंघात गेली. या भागाच्या विकासाची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न शिरूरकरांना पडला होता. मात्र राज्यमंत्री सुरेश धस यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली. याच दरम्यानच्या काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या होत्या. या बरोबरच शहराचा पाणीप्रश्नही बिकट बनला होता. ग्रामपंचायत निवडणुकीत सुरेश धस यांनी शिरूरच्या पाणी प्रश्नाचा तोडगा कायमचा काढणार असा शब्द येथील ग्रामस्थांना तेंव्हा दिला होता. हा शब्द सुरेश धस यांनी येत्या काही महिन्यातच पूर्ण केला असल्याचे येथील नागरिक अजूनही सांगतात. पाणी प्रश्नाबरोबरच अंतर्गत सिमेंट रस्ते , कब्रस्तान, संरक्षण भींत या कामा बरोबरच सिद्धेश्वर संस्थानला स्वतंत्र पाणीपुरवठा योजना दिली. शिरूर शहर ते जुने बसस्थानक या दरम्यानच्या रस्त्याचा विकास केला. ही विकास कामे आजही लोकांच्या स्मरणात आहेत. (वार्ताहर)