शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:04 IST

मागील आठवड्यात जलयुक्त शिवार बंधारा फुटून वाहून गेलेल्या रस्त्याची अवस्था आजही ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ६० ते ७० फुटाचा रस्ता वाहून गेल्याने वाहतूक आठ दिवसानंतरही ठप्प आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाघाळा : मागील आठवड्यात जलयुक्त शिवार बंधारा फुटून वाहून गेलेल्या रस्त्याची अवस्था आजही ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ६० ते ७० फुटाचा रस्ता वाहून गेल्याने वाहतूक आठ दिवसानंतरही ठप्प आहे. या घटनेनंतर लघु सिंचन विभाग किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी फिरकला नसल्याने ग्रामस्थांच्या समस्या कायम आहेत.१९ ते २१ आॅगस्ट या तीन दिवसात वाघाळा परिसरात संततधार पाऊस झाला. याचवेळी बी-५९ या चारीला जायकवाडी प्रकल्पाचे पाणी सुरु होते. पावसामुळे देवनांद्रा गावापासून वाघाळा गावाच्या शिवारापर्यंत शेतकºयांनी मुख्य चारीचे गेट कमी केल्याने हे पाणी वाघाळा येथील झिरो गेटपर्यंत पोहचले. या ठिकाणी वेस्टेज मायनरद्वारे पाणी सांडव्यात सोडण्यात आले. हा सांडवा वाघाळा- फुलारवाडी रस्त्याच्या कडेला असणाºया खदानीतून वाहतो. याच खदानीत जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाने दोन बंधारे बांधले आहेत.या बंधाºयात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने सुदाम गणेशराव घुंबरे यांच्या शेतापासून जाणारा रस्ता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला असून ६० ते ७० फूट रस्ता खचला आहे. आठ दिवसांपूर्वी ही घटना घडली असताना रस्त्याच्या अथवा बंधाºयाच्या दुरुस्तीसाठी एकही अधिकारी फिरकला नाही. कंत्राटदारानेही पाठ फिरवली. त्यामुळे वाघाळा आणि फुलारवाडी येथील ग्रामस्थांचे हाल होत आहेत.