शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

पुरवणी परीक्षेचा निकाल ३१ टक्के

By admin | Updated: August 25, 2016 01:01 IST

उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल २४ आॅगस्ट रोजी जाहीर झाला.

उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल २४ आॅगस्ट रोजी जाहीर झाला. या परीक्षेसाठी जिल्हाभरातील १ हजार ३३२ विद्यार्थी बसले असता ४२० जण उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेचे प्रमाण ३१.५३ टक्के एवढे आहे.दहावी, बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये, म्हणून पुरवणी परीक्षा घेण्यात येते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने ९ ते २९ जुलै या कालावधीत पुरवणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्हाभरातील १०७ कॉलेजमधून १ हजार ३४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षेला १ हजार ३३२ जण बसले. यामध्ये १ हजार ३८ पैकी १०३० मुले तर ३०५ पैकी ३०२ मुली अशा एकूण १ हजार ३३२ जणांनी परीक्षा दिली. सदरील परीक्षेचा आॅनलाईन निकाल २४ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता जाहीर झाला असता केवळ ३१.५३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये २९९ मुले तर १२१ मुली अशा ४२० जणांचा समावेश आहे. पुरवणी परीक्षेतही मुलींचेच वर्चस्व असल्याचे दिसून येते. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ४०.७ टक्के तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण २८.०३ टक्के एवढे आहे. (प्रतिनिधी)