शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कोरोना लसीकरण यशस्वितेची जबाबदारी ग्रामदक्षता समितीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:05 IST

औरंगाबाद : ग्रामीण भागात कोरोनाचे लसीकरण ४५ वर्षांवरील नागरिकांना सुरू आहे. ही मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी गावातील लसीकरण समितीवर ...

औरंगाबाद : ग्रामीण भागात कोरोनाचे लसीकरण ४५ वर्षांवरील नागरिकांना सुरू आहे. ही मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी गावातील लसीकरण समितीवर सोपवण्यात आली आहे. सरपंच, ग्रामसेवक, पोलीसपाटील, आशावर्कर, अंगणवाडीसेविका, तलाठी, कृषी सेवक, बीएलओ अशा सात जणांची ही ग्रामदक्षता समिती प्रत्येक गावात स्थापन करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.

डाॅ. गोंदावले यांनी प्रत्येक गावात लसीकरण १०० टक्के यशस्वी करण्यासाठी ही ग्रामदक्षता समिती गठित करण्याचे आदेश गुरुवारी दिले. जिल्ह्यातील ८६७ ग्रामपंचायती अंतर्गतच्या गावांत ही समिती स्थापन करून प्रत्येकी ५० नागरिकांना लसीकरणाला प्रवृत्त करावे. त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना डाॅ. गोंदावले यांनी दिल्याचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुनील भोकरे यांनी सांगितले.