शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

सामाजिक न्याय भवनाची वास्तू न्याय देणारी ठरावी

By admin | Updated: March 12, 2017 23:16 IST

लातूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाची वास्तू साकारली आहे.

लातूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाची वास्तू साकारली आहे. या इमारतीच्या छताखाली अनेक सामाजिक न्यायाची कार्यालये येथे थाटली जाणार आहेत. या वास्तूतून प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा. ही वास्तू न्याय देणारी ठरावी, असे मत पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी येथे व्यक्त केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचा लोकार्पण सोहळा रविवारी झाला. यावेळी ते बोलत होते. मंचावर सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, खा.डॉ. सुनील गायकवाड, आ. सुधाकर भालेराव, आ. विनायक पाटील, जि.प. अध्यक्षा प्रतिभाताई पाटील, माजी खा.डॉ. गोपाळराव पाटील, माजी आ. गोविंद केंद्रे, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, समाजकल्याणचे अतिरिक्त आयुक्त सदानंद पाटील, उपायुक्त लक्ष्मण वाघमारे, सहायक आयुक्त बी.जी. अरवत यांची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री निलंगेकर म्हणाले, न्याय भवनाच्या इमारतीमध्ये सामाजिक न्यायाची विविध कार्यालये थाटली जाणार आहेत. या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना द्यावा. शिवाय, त्यांना चांगली वागणूक व सेवा देणे आवश्यक आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपल्याला न्याय मिळाल्याची भावना निर्माण झाली पाहिजे. राज्य शासन गतिमान आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनानेही त्याच गतीने काम करून लोकांना न्याय द्यावा. या न्याय भवनामध्ये लोकांचे शोषण होता कामा नये. सामाजिक न्याय भवनाच्या अंतर्गत कौशल्य विकास केंद्रही या ठिकाणी स्थापन करू, (अधिक वृत्त हॅलो/२ वर)