शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अधिग्रहणाचे पाणी गावकऱ्यांना मिळेना !

By admin | Updated: April 15, 2016 00:45 IST

भादा : सध्या औसा तालुक्यातील बहुतांश गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ तालुक्यातील हळदूर्ग येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने गावातील कुपनलिकेचे अधिग्रहण करण्यात आले आहे़

गटविकास अधिकाऱ्यांना हळदूर्गकरांचे साकडेभादा : सध्या औसा तालुक्यातील बहुतांश गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ तालुक्यातील हळदूर्ग येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने गावातील कुपनलिकेचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ परंतु, या अधिग्रहणाचे पाणी गावकऱ्यांना दिले जात नसल्याची तक्रार नागरिकांनी बुधवारी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे़हळदूर्ग येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पटेल यांचे बोअर अधिग्रहण करण्यात आले आहे़ परंतू, बोअर मालक स्वत:च्या शेतीसाठी पाण्याचा उपयोग करीत आहेत़ नागरिकांना मात्र पाणी देत नाहीत़ त्यामुळे गावातील नागरिकांना माणिक सुरवसे यांच्या विहिरीच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे़ यासंदर्भात बोअरमालकाकडे विचारणा केली असता ते बोअर बंद असल्याचे सांगतात़ त्यामुळे या बोअरचे अधिग्रहण रद्द करावे, अशी मागणी लखणगावचे तलाठी व गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे़(वार्ताहर)