शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

१ लाख २० हजार भूधारकांनाही भरपाई

By admin | Updated: March 18, 2015 00:20 IST

बीड: गत आठवड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने फटका दिल्याने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने दोन हेक्टरपेक्

बीड: गत आठवड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने फटका दिल्याने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने दोन हेक्टरपेक्षा अधिक जमिन असणाऱ्या शेतकऱ्यांना आता एक हेक्टर मर्यादेपर्यंत मदत मिळणार असल्याचे प्रशासनाने जाहिर केले आहे.मध्यंतरी रबीच्या पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला होता. त्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्राथमिक स्वरूपात अल्पभूधारक शेतकऱ्यांच्याच पिकाचे पंचानामे करून अहवाल मागविण्यात आला होता.मात्र अवकाळीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे भुधारक शेतकऱ्यांनाही एक हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रातील नुकसान भरपाई मिळणार आहे. जिल्ह्यात ६ लाख ५१ हजार ७८३ शेतकऱ्यांची संख्या आहे. यामध्ये ५ लाख ९३६ अल्पभुधारक तर १ लाख २० हजार ८४७ शेतकरी भुधारक आहेत. जिल्ह्यातील १ लाख २० हजार ८४७ भुधारक शेतकऱ्यांच्या पिकांचेही पंचनामे करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने आठ दिवसात प्रशासनाला सर्वकश माहिती देण्यात येणार आहे.पंधरा दिवसांत दोन वेळा झालेल्या अवकाळीमुळे वाढीला लागलेली पिके बाधित झाली आहेत. प्रारंभी जवळपास ६५ कोटी रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसणार असे ग्राह्य धरण्यात आले होते. पंचनामे केल्यानंतर एकंदरीत किती नुकसान झाले आहे याची माहिती समोर येईल. (प्रतिनिधी)