शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

औट्रम घाटाची दुरुस्ती; २५ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:47 IST

कन्नड ते चाळीसगाव या मार्गावरील औट्रम घाटाचे मागील काही वर्षांपासून स्ट्रक्चर आॅडिट न केल्यामुळे तो घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कन्नड ते चाळीसगाव या मार्गावरील औट्रम घाटाचे मागील काही वर्षांपासून स्ट्रक्चर आॅडिट न केल्यामुळे तो घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्या घाटाच्या दुरुस्तीसाठी तातडीने २५ कोटींपर्यंतचे अंदाजपत्रक तयार करून ते नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या दिल्ली मुख्यालयाला पाठविण्याच्या सूचना प्रादेशिक अधिकारी चंद्रशेखर यांनी गुरुवारी केल्या. त्यांनी गुरुवारी घाटाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.लोकमतने २३ आॅगस्टच्या अंकात घाट वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याचे व बोगद्याचे काम होईपर्यंत घाटाची वाहतुकीला गरज असल्याचे वृत्त प्रकाशित करून नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. त्या वृत्तानंतर दोन दिवसांतच नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे प्रमुख चंद्रशेखर यांनी घाट पाहणी केली. त्यांच्यासोबत प्रकल्प अधिकारी वाय. एन. घोटकर आदींची उपस्थिती होती.औट्रम घाटात बोगद्याचे काम होण्यासाठी आजपासून किमान ५ वर्षांचा कालावधी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने (एनएचएआय) गृहीत धरला आहे. २०२४ पर्यंत तो घाट वाहतुकीसाठी लागणार आहे. ५ वर्षांसाठी घाट सुरळीत ठेवायचा असेल, तर त्यावरील भविष्यातील वाहतुकीच्या अनुषंगाने तेथील सुरक्षा किंवा पर्यायी मार्गाची गरज आहे. बोगद्याचे काम होणार म्हणून घाटाकडे दुर्लक्ष केले होते. लोकमतच्या वृत्तानंतर २५ कोटींचे अंदाजपत्रक घाट दुरुस्ती करण्याचे ठरले आहे.नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे २०११ मध्ये एनएच २११ या महामार्गाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धुळे ते औरंगाबाद ते येडशी हा मार्ग हस्तांतरित झाला. त्यामध्ये औट्रम घाटाचा समावेश होता. मागील ६ वर्षांत या घाटाचे स्ट्रक्चर आॅडिट किंवा सुरक्षेच्या अनुषंगाने पाहणी झाली नव्हती.