शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

घरकुलातील अडथळे दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:24 IST

खंडपीठाच्या निवाड्यानुसार वडगाव कोल्हाटी येथील सिद्धार्थनगर, पंढरपूर गावात जिल्हा परिषदेने या नागरिकांसाठी घरकुल योजना राबवावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत रमेश गायकवाड यांनी मांडला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गायरान जमीन किंवा सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलेल्या अनुसूचित जाती, जमाती, भूमिहीन गरीब लोकांना ती जागा लीजवर (भाडेतत्त्वावर) द्यावी, या औरंगाबाद खंडपीठाच्या निवाड्यानुसार वडगाव कोल्हाटी येथील सिद्धार्थनगर, पंढरपूर गावात जिल्हा परिषदेने या नागरिकांसाठी घरकुल योजना राबवावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत रमेश गायकवाड यांनी मांडला.तथापि, यासंबंधी न्यायालयीन निर्णयाच्या प्रती जिल्हा परिषद प्रशासनाला सादर केल्यास त्यासंबंधी निर्णय घेण्यास सुकर होईल, असे सभागृहात पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी मत मांडले. जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सर्वसाधारण सभा झाली.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, सभेचे पदसिद्ध सचिव तथा सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, उपाध्यक्ष केशव तायडे, बांधकाम सभापती विलास भुमरे पाटील, समाजकल्याण सभापती धनराज बेडवाल, शिक्षण सभापती मीनाताई शेळके, महिला व बालकल्याण सभापती कुसुमबाई लोहकरे आदींसह सदस्य व अधिकारी उपस्थित होते.प्रामुख्याने औरंगाबाद खंडपीठाचा हा निर्णय एकट्या पंढरपूर किंवा वडगाव कोल्हाटीसाठी नसून संपूर्ण राज्यासाठी लागू होतो, ही बाब जि. प. सदस्य रमेश गायकवाड यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. ते म्हणाले की, जी गावे गावठाणात वसलेली नाहीत. जी गावे सरकारी गायरान जमिनीवर वसलेली आहेत. त्या ठिकाणी घरकुल योजना राबविता येत नाही, असा शासन निर्णय आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानुसार महाराष्ट्र सरकारने १२ जुलै २०११ रोजी शासन निर्णय जारी केला. त्यासंबंधी औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले.