शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

अटकेसाठी नातेवाईकांचा ठिय्या

By admin | Updated: April 3, 2017 22:30 IST

बीड : शिरूर कासार तालुक्यातील वारणी येथील ज्योती आजिनाथ केदार या २० वर्षीय विवाहितेला सासरच्यांनी पेटवून दिले होते.

बीड : शिरूर कासार तालुक्यातील वारणी येथील ज्योती आजिनाथ केदार या २० वर्षीय विवाहितेला सासरच्यांनी पेटवून दिले होते. रविवारी रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सोमवारी सकाळी माहेरकडील लोक आक्रमक झाले. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करीत अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या दिला.ज्योती हिचा सहा महिन्यापूर्वी अजिनाथ केदार याच्याशी विवाह झाला होता. २९ मार्च रोजी तिला सासरच्यांनी पेटवून दिले होते. यामध्ये ती ९४ टक्के भाजली होती. तिच्या मृत्यूपूर्व जवाबावरून पती अजिनाथ, सासरा नारायण, सासू कुसूम, दीर भगवान केदार यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिरूर ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.पोलिसांनी अजिनाथला अटक केली असून, उर्वरित तिघे फरार आहेत. ज्योतीच्या मृत्यूनंतर माहेरच्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात ज्योतीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार देत, थेट अधीक्षक कार्यालय गाठले. कार्यालयाबाहेर ठिय्या देत आरोपींना अटक करा, अशी मागणी लावून धरली. यामुळे तणाव निर्माण झाला होेता. पोलीस प्रशासन आरोपीला पाठिशी घालत असल्याचा आरोपही नातेवाईकांनी केली. तीन आरोपींना अटक का होत नाही ? असा सवाल ज्योतीचे वडील विठ्ठल साहेबराव बडे व नातेवाईकांनी उपस्थित केला.यासंदर्भात अधीक्षक जी. श्रीधर यांना लेखी निवेदन देण्यात आले. आरोपींवर कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतरच नातेवाईकांनी ज्योतीचा मृतदेह स्वीकारला. तिच्यावर पोलीस बंदोबस्तात गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)