शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

वसुली थंडावली

By admin | Updated: December 28, 2015 00:23 IST

राजेश खराडे , बीड महावितरणची थकबाकी एक हजार कोटीच्या घरात आहे. बिले अदा करण्याची ग्राहकांची मानसिकताच नसल्याने ग्रहकांना सेवा देण्यास महावितरण अयशस्वी ठरत आहे.

राजेश खराडे , बीडमहावितरणची थकबाकी एक हजार कोटीच्या घरात आहे. बिले अदा करण्याची ग्राहकांची मानसिकताच नसल्याने ग्रहकांना सेवा देण्यास महावितरण अयशस्वी ठरत आहे. महिन्याकाठी सरासरी इतकीही वसुली होत नसल्याने थकबाकीचा आकडा एक हजार कोटी १९ लाख एवढा फुगला आहे.बीले अदा होत नसल्यानेच भारनियमनाची नामुष्की येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे सुरळीत सेवाच मिळत नसल्याचा ग्राहकांचा ठपका आहे. वाढती थकबाकी आणि ग्राहकांना मिळणारी सेवा याचा ताळमेळ लागत नसल्याने सध्या महावितरण कार्यालयाची कोंडी झाली आहे. जिल्ह्यात घरगुती, कृषी, व्यापारी, औद्योगिक, पाणी पुरवठा विभाग, पथदिवे आदी विभगातील ग्रहकांची संख्या दोन लाखांच्या घरात असून थकबाकी एक हजार ६३ कोटी ५२ लाख ऐवढी आहे. अंबाजोगाई व बीड अर्बन वगळता विभगाला महिन्याकाठी सरासरी इतकी वसुली करण्यास यश मिळालेले नाही. वसुलीत अडथळा थकबाकीचा वाढता आकडा हाच ग्रहकांना सेवा देण्यास कारणीभूत ठरत आहे. विज बीलाचे वाटप करण्याचे काम नेमूण दिलेल्या एजन्सी करीत आहेत. वसुलीचे काम महावितरणच्या कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. महिन्याकाठी सर्वाधिक तक्रारी या बिले वेळेवर मिळत नसल्याच्या आहेत. त्यामुळे वसुलीकरिता एक ना अनेक मोहिमा राबवूनही समाधानकारक वसुली होत नाही. एजन्सीकडून नियमित बिलांचे वाटप व बिले अदा करण्याविषयी ग्राहकांनी मानसिकता बदलणे आवश्यक आहे. पुरवठा विभागाकडून दुजाभावविभागाकडून उत्पन्न तर सोडाच अधिकचा तोटा सहन करावा लागत असल्याने वरिष्ठ कार्यालयाकडून साहित्य पुरविण्यास दुजाभाव केला जात आहे. दरवर्षी दिवाळीच्या काळात प्रत्येक विभागाला १०० रोहित्रे दिली जातात. असे असतानाही यंदा बीड विभागाला केवळ १० रोहित्रांची बोळवण केली होती. शिवाय गुत्तेदारांचेच पैसे महावितरणकडे असल्याने दोन वर्षापासून लहान-मोठी दुरूस्तीची कामे रखडलेली आहे. साहित्याचा पुरवठा होत नसल्यानेच दुरूस्तीची कामे रखडलेली आहेत. रोहित्रांचा प्रश्न कायमबारमाही रोहित्रांचा प्रश्न कायम राहिलेला आहे. हंगामी काळात विभागाला ४०० रोहित्रांची आवश्यकता होती. तशी मागणीही विभागीय कार्यालयाकडून करण्यात आलेली होती. मात्र वरिष्ठ पातळीवर याची पूर्तता हंगाम संपत आला तरी झालेलीच नाही. त्यामुळे थोड्या-बहूत प्रमाणावर पाणी असतानाही शेतकरी हतबल झाले होेते. रबी हंगामाच्या अंतिम टप्प्यात विभागाला केवळ २० रोहित्रांची बोळवण करण्यात आलेली होती. पोकळ आश्वासने उर्जामंत्र्याच्या आढावा बैठकीत योजना आणि आश्वासंनाचा झालेला पाऊस प्रत्यक्षात मात्र बरसलाच नाही. पंधरा दिवसांत रिक्त पदे भरून दोन दिवसांत २०० रोहित्र देणार असल्याचे उर्जामंंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महिनाभरापूर्वी झालेल्या आढावा बैठकीत सांगितले होते. त्यापैकी आठ दिवसांपूर्वी परभणी येथून १० व पुणे विभागाकडून १० अशी २० रोहित्रे देण्यात आलेली आहेत.