शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

‘त्या’ योजनांची व्याजासह वसुली

By admin | Updated: March 1, 2016 23:52 IST

हिंगोली : जिल्ह्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. डेडलाईन दिल्यानंतरही २२0 पैकी केवळ १0 योजनांमध्येच अंतिम देयके सादर झाली आहेत.

हिंगोली : जिल्ह्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. डेडलाईन दिल्यानंतरही २२0 पैकी केवळ १0 योजनांमध्येच अंतिम देयके सादर झाली आहेत. त्यामुळे आता अनेकांवर कारवाईची गाज पडणार असल्याची चिन्हे आहेत. सहा - सात गावांतील समित्या व अभियंत्यांना यासाठी नोटिसाही दिल्या आहेत.मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेत रखडलेल्या योजना गतिमान करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अनेक गावांतील समित्यांनी कामांसाठी वाढीव डेडलाईनची मागणी केली होती. ती दिल्यानंतरही या गावांतील योजनांना अद्याप मूर्त रुप आल्याचे चित्र नाही. त्यामुळे आता अशा गावांतील समित्या, संबंधित अभियंते कारवाईच्या कक्षेत येणार आहेत.डेडलाईन संपूनही कामाला न लागलेल्यांची माहिती सादर करण्याचा आदेश प्रभारी कार्यकारी अभियंता के.एम.हिरेमठ यांनी सर्व उपविभागांना दिला आहे. येत्या दोन दिवसांत त्याच्या याद्या प्राप्त होतील. मात्र सध्या सात-आठ योजनांचा अहवाल सादर झाल्याने त्यांना वसूलपात्र रक्कम व्याजासह भरण्याचा आदेश दिला आहे. ही न भरल्यास गुन्हे दाखल करून आरआरसीची प्रकरणेही केली जाणार आहेत. यात कळमनुरी तालुक्यातील चिखली येथे ५.५२ लाख, वसमत तालुक्यातील कोनाथा येथे २.७१ लाख तर भिरडा येथील ६.६0 लाख रुपये वसुलीपात्र रक्कम आहे. कामांचे मूल्यांकन व अदा केलेल्या रक्कमेवरून ही वसुली काढण्यात आली. आता उर्वरित २१0 योजनांचे चित्र लवकरच समोर येणार आहे. त्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागांनी सक्त धोरण अवलंबण्याचा आदेश सीईओ आर्दड यांनी दिला आहे. त्यामुळे खालची यंत्रणा जोराने कामाला लागली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)जुन्याच योजना मोठ्या प्रमाणात अडल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठीच जवळपास दहा कोटी लागणार आहेत. शासन या कामांसाठीच निधी देते. नवीन कामांना निधीचा पत्ता नाही. त्यामुळे जिल्ह्याचे नुकसान होत आहे. वारंवार ही बाब निदर्शनास आणूनही पाणीपुरवठा समित्या सुस्तच आहेत. याशिवाय