शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

दीड कोटींची वसुली बाकीच

By admin | Updated: April 24, 2016 23:26 IST

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या अपहाराच्या प्रकरणांत वसुलीची कारवाई अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे.

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या अपहाराच्या प्रकरणांत वसुलीची कारवाई अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. शिवाय जेथे ग्रामसेवकासोबत सरपंचही अशा प्रकरणांत अडकले तेथे दोघेही दाद देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अजून दीड कोटींची वसुली होणे बाकी आहे.मागील काही वर्षांत जि. प. च्या वतीने राबविण्यात आलेल्या योजनांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर गैरव्यहार झाल्याचे अनेकदा समोर आले आहे. अशा प्रकरणांची चौकशी केल्यानंतर त्यांचे अहवालही जि. प. ला सादर झालेले आहेत. त्याचे एकत्रिकरण केल्यानंतर अशी ८६ प्रकरणे आढळून आली होती.अशा प्रकरणांनमध्ये काही महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल रेखावार यांनी कठोर भूमिका घेत वसुलीचे आदेश दिले होते. तसेच लोकप्रतिनिधी अशा प्रकरणांमध्ये दोषी असल्यास त्यांच्याकडूनही एकतर वसुली नाहीतर आरआरसीची प्रकरणे करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे थोडीबहुत गती मिळाली होती. त्यानंतरही काहीकाळ याबाबत प्रशासन खंबीर भूमिका घेत असल्याचे दिसून आले होते. मात्र आता पुन्हा त्यात शिथिलता आली आहे. त्यामुळे वसुलीचा आकडा पुढे सरकायचे नाव घेत नाही. हिंगोली-६, औंढा-१४, कळमनुरी ३, वसमत-४, सेनगाव-३ अशा ३0 प्रकरणांमध्ये तर आरआरसीची प्रकरणे करण्याची वेळ प्रशासनावर आली असल्याचे दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी)