शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
6
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
7
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
8
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
9
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
10
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
11
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
12
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
13
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
14
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
15
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
19
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
20
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

कवितांमधून फोडली दु:खाला वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:05 IST

जनाबाई जाधव लिखित 'चोळी' आणि 'ओंजळी' या दोन कविता संग्रहांचा प्रकाशन सोहळा दि. २० फेब्रुवारी रोजी एमजीएम संस्थेच्या रूक्मिणी ...

जनाबाई जाधव लिखित 'चोळी' आणि 'ओंजळी' या दोन कविता संग्रहांचा प्रकाशन सोहळा दि. २० फेब्रुवारी रोजी एमजीएम संस्थेच्या रूक्मिणी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कवी प्रा. दवणे यांच्या हस्ते कविता संग्रहांचे प्रकाशन झाले. डॉ. बालाजी जाधव, पत्रकार नितीन सांवत, बाळ कांदळकर, प्रशांत डिंगणकर, जनाबाई जाधव, देवराव कमानदार यांची यावेळी व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती.

मन हलके करण्याचा मार्ग जनाबाई यांनी त्यांच्या कवितांमधून शोधला आहे, असेही दवणे यांनी यावेळी सांगितले.

डॉ. बालाजी जाधव प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल डिंगणकर यांनी ॲड. सुदर्शना जगदाळे यांचे कौतूक केले. प्रविणा कन्नडकर यांनी संचालन केले. तर विनोद जाधव यांनी आभार मानले. केले. विनोद जगदाळे, दीपक जाधव, प्रकाश जाधव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

फोटो ओळ :

'चोळी' आणि 'ओंजळी' या दोन कविता संग्रहांचे प्रकाशन करताना कवी प्रा. प्रविण दवणे यांच्यासह नितीन सावंत, बाळ कांदळकर, डॉ. बालाजी जाधव, देवराव कमानदार, जनाबाई जाधव, कवी प्रशांत डिंगणकर.