शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

‘जनता खाना’ जनतेपर्यंत पोहोचेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:26 IST

: रेल्वेस्टेशनवर महागडे खाद्यपदार्थ विकत न घेऊ शकणा-या प्रवाशांसाठी अवघ्या १५ रुपयांत जेवण जनता खानाद्वारे पुरविण्यात येते; परंतु रेल्वेस्टेशनवर ‘जनता खाना’ची माहिती अगदी सहजपणे मिळत नाही. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करून महागडे पदार्थ घेण्याची वेळ अनेक सर्वसामान्य प्रवाशांवर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : रेल्वेस्टेशनवर महागडे खाद्यपदार्थ विकत न घेऊ शकणा-या प्रवाशांसाठी अवघ्या १५ रुपयांत जेवण जनता खानाद्वारे पुरविण्यात येते; परंतु रेल्वेस्टेशनवर ‘जनता खाना’ची माहिती अगदी सहजपणे मिळत नाही. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करून महागडे पदार्थ घेण्याची वेळ अनेक सर्वसामान्य प्रवाशांवर येत आहे.मॉडेल रेल्वेस्टेशनवर प्रवाशांच्या सुविधेसाठी कॅन्टीन, फूडप्लाझा आहे. सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने १५ रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्यासाठी ‘जनता खाना’ ही योजना सुरू केली. अवघ्या १५ रुपयांत सात पुºया, बटाट्याची भाजी, लोणचे असा मेनू दिला जातो. एका प्रवाशाचे जेवण या जनता खानात सहज होते; परंतु ‘जनता खाना’ या सुविधेची लोकांपर्यंत माहिती पोहोचविण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जातआहे.जनता खाना उपलब्ध असल्याची माहिती दर्शनी भागात लावली जात नाही. कधीतरी आणि कुठेतरी कोप-यात फलक दिसतो. तो प्रवाशांना सहज दिसतही नाही. जे प्रवासी मागतील, त्यांनाच जनता खाना देण्याचा कल दिसतो.जनता खाना उपलब्ध असल्याची कल्पना मिळत नसल्याने खिशाला ताण देऊन महागडे भोजन विकत घेण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. जनता खाना मागितल्यावर नसल्याचेही अनेकदा सांगितलेजाते. प्रवाशांपर्यंत जनता खाना पोहोचत नसल्याने ते ‘बेचव’ होत आहे.अधिकारी म्हणतात...रेल्वेस्टेशनवरील संबंधित अधिका-यांना विचारले असताना ते म्हणाले, ‘जनता खाना’चा प्रचार-प्रसार रेल्वेच्या संकेतस्थळावरून केला जातो. प्रवाशांना त्याविषयी माहिती मिळते. रेल्वेस्टेशनवर मागणी करणाºया प्रवाशांना जनता खाना दिला जातो. यासंदर्भात फलक लावावा, हे बंधनकारक नाही.