शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
4
'गुगल' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
5
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
6
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
7
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
8
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
9
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
10
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
11
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
12
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
13
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
14
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
15
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
16
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
17
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
18
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
19
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
20
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!

फळ-भाज्यांमध्ये वाढले पेस्टीससाईडसचे प्रमाण

By admin | Updated: September 1, 2014 00:24 IST

नांदेड: देशातील लोकसंख्या वेगाने वाढल्याने अन्नाचे उत्पादन वाढविणे क्रमप्राप्त झले़ त्यासाठी बियाणांना हायब्रिड करण्याचा प्रयत्न झाला़

नांदेड: देशातील लोकसंख्या वेगाने वाढल्याने अन्नाचे उत्पादन वाढविणे क्रमप्राप्त झले़ त्यासाठी बियाणांना हायब्रिड करण्याचा प्रयत्न झाला़ अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची मागणी वाढल्याने देश व परदेशातील अनेक कंपन्यांत चढाओढ निर्माण झाली़ नवीन वाण बाजारात आले त्याचे उत्पादन विक्रमी झाले़ यातच वातावरणाने कुस बदलल्याने किडीचा प्रादुर्भाव वाढला़ हायब्रिड वाणात रोग प्रतिकारशक्ती कमी असल्याने यावर मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी केली जाऊ लागली़ आता तर विषाक्त फवारणीची सवयच जडली असून रोज आपण बाजारातून घरी आणलेली भाजी आणि फळेही विषाक्त होत आहेत़ याचे दुष्परिणाम आता ठळकपणे दिसायला लागले आहेत़ त्यामुळेच आधी सर्व पिकांवर फावरणी करा, असा प्रचार करणारे वैज्ञानिकही आता पिकांवर वापरले जाणारे कीटकनाशक मानवासाठी नुकसानदायक असल्याचे सांगत आहेत़आजारांचे प्रमाण वाढलेशहरांचा गतीने विकास होत गेला़ या वाढत्या शहराची भूक भागवण्यिाची जबाबदारी शेतकऱ्यांवर आली़ यातून मिळणारा अधिकाधिक फायदा दिसून लागल्याने उत्पादनवाढीची कसरत सुरु झाली़ खेड्यावरुन येणाऱ्या भाजीपाल्याची क्रेझ वाढली़ परंतु हा भाजीपाला शहरी बाजारात टिकवून ठेवण्यासाठी रसायनांची मदत घेतली जाऊ लागली़ परिणामी शहरात आजराचे प्रमाण वाढत गेले़आता आॅरगॅनिक शेतीरसायनांचे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर कमी कीटकनाशके वापरुन अधिक फायदा व्हावा या संकल्पनेतून सेंद्रिय शेतीची पद्धत पुढे आली़ आता सेंद्रिय खतांचा वापर वाढवा, यासाठी प्रयत्न सुरु आहे़ परंतु या खतामुळे होणारे फायदे आणि त्या संदर्भातील तंत्रज्ञान अद्यापही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत़ सेंद्रिय शेती म्हणजे काय संकल्पना आहे याची जाणीव करुन देण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे़कृषी संशोधनावर दरवर्षी कोट्यवधीचा खर्च होतो़ परंतु यातून होणारे संशोधन, त्याचे फायदे व तोटे सांगण्याची गरज कुणालाच वाटत नाही़ काही वर्षात कीटकनाशके व रासायनिक खतांचा वापर वाढला़ हायब्रिड बियाणामुळेही समस्या निर्माण झाल्या़ जमिनीचा कस कमी झाला़ आता तर मानवी शरीरात कीटकांना संपविणाऱ्या रसायनांचा स्तर वाढल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत़ (प्रतिनिधी)