शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांच्या पुन्हा बँकेत रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:48 IST

शेतकºयांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज योजनेंतर्गत रात्रंदिवस एक करुन लांबलचक रांगेत उभे राहून कर्जमाफीचे अर्ज भरले. अजूनही काही शेतकºयांची या रांगेपासून सुटका होत नाही तोच कर्जमाफीच्या यादीत नावे असलेल्या शेतकºयांना पुन्हा शासन निर्णयाच्या बदलामुळे रांगेत ताटकळत उभे राहून कागदपत्रे बँकेत जमा करावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी सन्मान की अवमान योजना हेच कळायला मार्ग नसल्याची ओरड शेतकºयांतून होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेतकºयांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज योजनेंतर्गत रात्रंदिवस एक करुन लांबलचक रांगेत उभे राहून कर्जमाफीचे अर्ज भरले. अजूनही काही शेतकºयांची या रांगेपासून सुटका होत नाही तोच कर्जमाफीच्या यादीत नावे असलेल्या शेतकºयांना पुन्हा शासन निर्णयाच्या बदलामुळे रांगेत ताटकळत उभे राहून कागदपत्रे बँकेत जमा करावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी सन्मान की अवमान योजना हेच कळायला मार्ग नसल्याची ओरड शेतकºयांतून होत आहे.शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी मागील अडीच महिन्यांपासून हैराण आहेत. एवढेच काय तर शासनाने ठरवून दिलेल्या केंद्रावर रात्री एक ते दीड वाजेपर्यंत अर्ज भरण्यासाठी रांगेत ताटकळत बसत आहेत. यामध्येही रोज मोजक्याच शेतकºयांना कर्जमाफीचे अर्ज भरता येते होते. उर्वरितांना दुसºया दिवशी पुन्हा मोठी पायपीट करावी लागली. एवढी पायपीट करुनही शेतकºयांचे कर्ज माफ होईल किंवा नाही याची शाश्वती नाही. तरीही कर्जमाफीसाठी शेतकºयांची कसरत सुरु आहे. विशेष म्हणजे शासनाने कर्जमाफीसाठी एवढे निकष घातले आहेत. ते पूर्ण करता - करताच अर्ज भरण्याची शेवटची तारीख येऊन ठेपली आहे. आता तर जिल्ह्यातील शेतकºयांचे अर्ज आॅनलाईन भरणेही पूर्ण झाले नसले तरी आता पुन्हा शासनाने नवीन फतवा काढून शेतकºयांना पेचात पाडले आहे. आॅनलाईन भरलेले कर्जमाफीचे अर्ज, त्याची पावती, तसेच सातबारा, होल्डींग, कर्ज खात्याची झेरॉक्स, आधार कार्ड, बचत खात्याची झेरॉक्स, मृत्यू प्रमाणपत्राचा दाखला हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्यांनी अर्ज भरले होते, असे शेतकरी नुकतेच शांत झाले होते. आता नव[न सूचनांमुळे पुन्हा शेतकºयांची भंबेरी उडाली आहे. त्यामुळे गुरुवारी पहाटे बँकेच्या रांगेत पुन्हा शेतकरी ताटकळत उभे राहिले होते. तर काही वयोवृद्ध शेतकºयांना उभे राहणे शक्य नसल्याने बसून होते. येथील भारतीय स्टेट बँकेत शेतकºयांची अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी झाली होती. त्यामुळे बँकेत इतर व्यवहार बंद करुन शेतकºयांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. १६ सप्टेंबरपर्यंत शेतकºयांना कर्जमाफीचे अर्ज भरता येणार आहेत. आता तर सात बारा आणि होल्डींग केवळ दोन दिवसात भरणे होतील का? हा यक्ष प्रश्न शेतकºयांसमोर पडला आहे. एवढे करुनही कर्ज माफ झाले नाही तर मेहनतीवर पाणी पडेल.