शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
2
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
3
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
4
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
5
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
6
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
7
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
9
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
10
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
11
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
12
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
13
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
14
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
15
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
16
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
17
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
18
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
19
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
20
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!

रमजानपुरती अखंड वीज; भारनियमन सध्या लांबले

By admin | Updated: June 14, 2016 23:55 IST

औरंगाबाद: वीजचोरी वाढल्यामुळे शहरात लोडशेडिंग लागू करण्याची तयारी सुरू झाली असली तरी तूर्तास रमजान महिन्यामध्ये मात्र महावितरणकडून अखंड वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

औरंगाबाद: वीजचोरी वाढल्यामुळे शहरात लोडशेडिंग लागू करण्याची तयारी सुरू झाली असली तरी तूर्तास रमजान महिन्यामध्ये मात्र महावितरणकडून अखंड वीजपुरवठा करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातही या काळात भारनियमन होणार नसल्याचे महावितरणने कळविले आहे. जिल्ह्यात काही दिवसांपासून ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. शहरातही तांत्रिक कारणांमुळे वीज गुल होत आहे. त्यात आता मुस्लिम धर्मियांचा रमजान महिना सुरू झाला आहे.या काळात मुस्लिम धर्मीय दिवसभर कडक उपवास करतात. केवळ सूर्योदयापूर्वी आणि सूर्याेदयानंतरच ते जेवण घेतले जाते. त्यामुळे या काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी महावितरणने ७ जून ते ६ जुलै या कालावधीत २४ तास वीज सेवा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तोपर्यंत अ, ब, क, ड, ई, फ आणि जी गटातील सर्व फिडर आणि सिंगल फेजिंगच्या फिडरवर असलेले फिडर भारनियमन रद्द करण्यात आले आहे. मात्र, स्वतंत्र कृषी वाहिनीवरील आणि सिंगल फेजिंग वाहिनीवरील कृषिपंपांना पूर्वीप्रमाणेच वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे महावितरणने म्हटले आहे. दरम्यान, शहरात वीज चोरीचे प्रमाण ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्यामुळे महावितरणकडून या ठिकाणी लोडशेडिंग लागू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. चोरीचे प्रमाण कमी न झाल्यास रमजाननंतर शहरात लोडशेडिंग लागू होण्याची दाट शक्यता आहे. ...तर ९ तासांपर्यंतचे भारनियमनमहावितरणच्या शहरातील ८४ पैकी ७६ फिडरवर ४२ ते ७५ टक्क्यांपर्यंत वीज हानी होते आहे. वीज नियामक आयोगाच्या मंजुरीनुसार या सर्वच ठिकाणी भारनियमन लागू होऊ शकते. तसे झाल्यास या फिडरवर सरासरी ६ तासांपासून ९.१५ तासांपर्यंत भारनियमन होऊ शकेल, असे महावितरणने कळविले आहे. भारनियमन टाळण्यासाठी ग्राहकांनी वीजचोरी न करता नियमितपणे बिल भरावे असे आवाहनही महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.