शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

‘कृषी संजीवनी’ला जिल्ह्यात मिळेना उभारी

By admin | Updated: March 16, 2015 00:52 IST

बीड : कृषी संजीवनी योजनेत कृषीपंपधारकांना मार्च २०१४ अखेरपर्यंतच्या थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम भरून त्यानंतरची चालू बिले अदा करावयाची आहेत

बीड : कृषी संजीवनी योजनेत कृषीपंपधारकांना मार्च २०१४ अखेरपर्यंतच्या थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम भरून त्यानंतरची चालू बिले अदा करावयाची आहेत. मात्र दुष्काळी परिस्थिती व बिले अदा करायची मानसिकताच नसल्यामुळे या योजनेचा कालावधी वाढविला तरीही संजीवनीच मिळाली नाही. आॅगस्ट २०१४ ला योजनेचा प्रारंभ झाला. सुरुवातीच्या काळात येथील मंडळातून योजनेला उभारी देण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ग्राहकांना योजनेची माहिती होण्यासाठी वीज बिलासोबत योजनेची माहिती पुस्तिका देण्यात आली तसे स्थनिक पातळीवर अभियंत्यांनी योजनेची माहिती प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दिली. मात्र काळाच्या ओघात योजनेला मरगळ आली. १ आॅगस्ट ते ३१ आॅक्टोबर या योजनेच्या कालावधीत लातूर, बीड, उस्मानाबाद परिमंडळात ४६ हजार धारकांनी लाभ घेतला होता तर बीड मंडळातून फक्त १४,७२६ ग्राहकांनी लाभ घेतला. योजनेला समाधानकारक ग्राहकसंख्या न मिळाल्याने योजनेत तब्बल ५ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. वाढीव मुदतीमध्ये महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या दारी पोहचिवणे अपेक्षित होते. उलटार्थी या चार महिन्याच्या कालावधीत बीड मंडळातून फक्त ७७५ ग्राहकांची भर पडली आहे. मुदतवाढीचा फायदा तर सोडाच मात्र यंत्रणेवर महावितरणचा अधिक खर्च झाला आहे. योजनेचा उरला पंधरवाडा तब्बल पाच महिन्यांची मुदतवाढ करून देखील ग्राहकांची संख्या वाढली नाही. ३१ मार्चला योजनेचा शेवट होणार आहे. त्यामुळे शेतीपंप धारकांकडून योजनेचा लाभ घेणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)