शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

‘समृद्धी’च्या मोजणीवर आक्षेपांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:34 IST

३५० शेतकºयांनी संयुक्त मोजणीबाबत एमएसआरडीसीच्या शिबीर कार्यालयात लेखी आक्षेप दाखल केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग जिल्ह्यातील ज्या गावांमधून जाणार आहे, तेथील जमिनीच्या संयुक्त मोजणीचे काम प्रशासनाने पूर्ण केले आहे. मात्र, यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे बाधित शेतकºयांचे म्हणणे आहे. ३५० शेतकºयांनी संयुक्त मोजणीबाबत एमएसआरडीसीच्या शिबीर कार्यालयात लेखी आक्षेप दाखल केले आहेत.समृद्धी महामार्गासाठी जालना व बदनापूर तालुक्यातील २५ गावांमधील ५१२ हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. संपादित केल्या जाणाºया जमिनीच्या संयुक्त मोजणीचे काम प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, या मोजणीमध्ये अनेक त्रुटी असल्याच्या बहुतांश शेतकºयांच्या तक्रारी आहेत. अनेक शेतकºयांच्या समृद्धी महामार्गात जाणाºया पाइपलाइन, झाडे, जनावरांचे गोठे, विहिरी, ठिबक सिंचन, शेततळे, कुपनलिका, द्राक्षबाग याच्या नोंदी संयुक्त मोजणीत दाखविण्यात आलेल्या नाहीत. काही गावांमध्ये बागायती जमीन कोरडवाहू दाखविण्यात आली आहे. त्यामुळे बाधित शेतकºयांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या संदर्भात तब्बल ३५० शेतकºयांनी रस्ते विकास महामंडळाच्या येथील शिबीर कार्यालयात लेखी आक्षेप दाखल केला आहे.आक्षेपांची पडताळणी प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गासाठी २० जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तीन शेतकºयांच्या जमिनीची खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर एकाही शेतकºयाच्या जमिनीची खरेदी झालेली नाही. शासन शेतकºयांची दिशाभूल करून जमिनीची खरेदीसाठी दबाव टाकत असल्याचा आरोपी शेतकरी हक्क व बचाव कृती समितीने केला आहे.