शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

मराठवाड्यात गतवर्षीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस

By admin | Updated: June 23, 2014 00:33 IST

औरंगाबाद : मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पंधरा दिवसांच्या पहिल्या नक्षत्रात जेमतेम सरासरी २९ मि. मी. पाऊस झाला.

औरंगाबाद : मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पंधरा दिवसांच्या पहिल्या नक्षत्रात जेमतेम सरासरी २९ मि. मी. पाऊस झाला. गतवर्षी आतापर्यंत म्हणजे १ जून ते २० जून या काळात सरासरी ११२ मि. मी. पाऊस झाला होता. तसेच मागील वर्षी विभागात आतापर्यंत जवळपास ५० टक्के पेरण्या उरकल्या होत्या. यंदा मात्र पेरण्यांना अजून सुरुवातही होऊ शकलेली नाही.गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यात यंदा आशादायी चित्र होते. चांगला पाऊस होण्याच्या अपेक्षेने बळीराजाने खरीप हंगामाची तयारी आधीच करून ठेवली होती. मात्र, पावसाने यंदा हुलकावणी दिली आहे. रविवारी मृग नक्षत्र संपून आर्द्रा नक्षत्र लागले. मृग नक्षत्रात मराठवाड्यात कुठेही पुरेसा पाऊस झालेला नाही. विभागात १ जूनपासून २१ जूनपर्यंत सरासरी २९ मि. मी. इतकाच पाऊस झाला आहे. त्यातही औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये सरासरी त्याहीपेक्षा कमीच आहे. मागील वर्षी याच काळात मराठवाड्यात ११२ मि. मी. पाऊस झाला होता. वार्षिक सरासरीचा विचार करता हा पाऊस १४ टक्के इतका होता. कमी पावसामुळे यंदा मराठवाड्यात अद्याप पेरण्यांना सुरुवातही झालेली नाही. मागील वर्षी आतापर्यंत सर्व आठही जिल्ह्यांत सरासरी ५० टक्के पेरण्या झाल्या होत्या. तर ३० जूनपर्यंत शंभर टक्के पेरण्या झाल्या होत्या. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे यंदा शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मराठवाड्यातील पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी ही ७७९ मि. मी. इतकी आहे. गतवर्षी १ जून ते २० जून या काळात विभागात सरासरी ११२ मि. मी. पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत अवघा २९ मि. मी. पाऊस झाला. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ३.७४ टक्के इतके आहे. गतवर्षी ते १४ टक्के होते. (१ जून ते २० जूनदरम्यानचा पाऊस मि. मी. मध्ये)जिल्हायंदागतवर्षीऔरंगाबाद१८१२०जालना१८१२०परभणी३३८७हिंगोली२११७२नांदेड२५१४५बीड३१८७लातूर५०९२उस्मानाबाद३३७१एकूण२९११२