शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

पाऊस लांबणीवर; शेतकऱ्यांत निराशा

By admin | Updated: August 25, 2016 01:03 IST

बीड : खरीप हंगामाच्या सुरूवातीला पावसाने सातत्यपूर्ण व दमदार हजेरी लावली. मात्र, तीन आठवड्यांपासून पावसाने ओढ दिली आहे.

बीड : खरीप हंगामाच्या सुरूवातीला पावसाने सातत्यपूर्ण व दमदार हजेरी लावली. मात्र, तीन आठवड्यांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नैराश्याची लाट पसरली आहे. आठवडाभरात झालेल्या ११ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून, यापैकी बहुतांश जण ३० ते ४० वयोगटातील आहेत.मागील आठ महिन्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा १५० च्या घरात पोहोचला आहे. तीन वर्षापासून दुष्काळात पिचलेल्या बळीराजाने जूनमध्ये उसनवारी करत पेरणी केली. बहरात आलेली पिके पुन्हा पावसाअभावी धोक्यात आली. एकदंरीत या प्रकारांमुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम आहे. जानेवारी ते आॅगस्ट २०१६ (आतापर्यंत) जिल्ह्यात एकूण १५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी ९३ आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येक एक लाख रूपयांची मदत शासन देणार आहे तर पाच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आला असून याची पडताळणी होणार आहे. १७ प्रकरणांचा अहवालच प्राप्त झालेला नाही. (प्रतिनिधी)नापिकी व कर्जबाजारीपणा यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर तहसील, मंडळ अधिकारी यांच्या स्तरांवर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत चौकशी केली जाते. यातून संबंधीत शेतकऱ्याने आत्महत्या केलेले कारण शोधून त्यानुसार अपात्र-पात्रतेची यादी बनविण्यात येते. दीडशे पैकी चक्क ३१ शेतकरी आत्महत्या अपात्र असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील अहवालानुसार समोर आले आहे.