शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
3
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
4
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
5
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
7
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
8
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
9
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
10
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
11
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
12
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
13
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
14
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
15
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
16
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
17
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
18
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
19
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
20
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी

पाऊस लांबणीवर; शेतकऱ्यांत निराशा

By admin | Updated: August 25, 2016 01:03 IST

बीड : खरीप हंगामाच्या सुरूवातीला पावसाने सातत्यपूर्ण व दमदार हजेरी लावली. मात्र, तीन आठवड्यांपासून पावसाने ओढ दिली आहे.

बीड : खरीप हंगामाच्या सुरूवातीला पावसाने सातत्यपूर्ण व दमदार हजेरी लावली. मात्र, तीन आठवड्यांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नैराश्याची लाट पसरली आहे. आठवडाभरात झालेल्या ११ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून, यापैकी बहुतांश जण ३० ते ४० वयोगटातील आहेत.मागील आठ महिन्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा १५० च्या घरात पोहोचला आहे. तीन वर्षापासून दुष्काळात पिचलेल्या बळीराजाने जूनमध्ये उसनवारी करत पेरणी केली. बहरात आलेली पिके पुन्हा पावसाअभावी धोक्यात आली. एकदंरीत या प्रकारांमुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम आहे. जानेवारी ते आॅगस्ट २०१६ (आतापर्यंत) जिल्ह्यात एकूण १५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी ९३ आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येक एक लाख रूपयांची मदत शासन देणार आहे तर पाच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आला असून याची पडताळणी होणार आहे. १७ प्रकरणांचा अहवालच प्राप्त झालेला नाही. (प्रतिनिधी)नापिकी व कर्जबाजारीपणा यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर तहसील, मंडळ अधिकारी यांच्या स्तरांवर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत चौकशी केली जाते. यातून संबंधीत शेतकऱ्याने आत्महत्या केलेले कारण शोधून त्यानुसार अपात्र-पात्रतेची यादी बनविण्यात येते. दीडशे पैकी चक्क ३१ शेतकरी आत्महत्या अपात्र असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील अहवालानुसार समोर आले आहे.