शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
4
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
5
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
6
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
7
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
8
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
10
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
11
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
12
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
13
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
14
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
15
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
16
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
17
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
18
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
20
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला

पाऊस लांबणीवर; शेतकऱ्यांत निराशा

By admin | Updated: August 25, 2016 01:03 IST

बीड : खरीप हंगामाच्या सुरूवातीला पावसाने सातत्यपूर्ण व दमदार हजेरी लावली. मात्र, तीन आठवड्यांपासून पावसाने ओढ दिली आहे.

बीड : खरीप हंगामाच्या सुरूवातीला पावसाने सातत्यपूर्ण व दमदार हजेरी लावली. मात्र, तीन आठवड्यांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नैराश्याची लाट पसरली आहे. आठवडाभरात झालेल्या ११ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून, यापैकी बहुतांश जण ३० ते ४० वयोगटातील आहेत.मागील आठ महिन्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा १५० च्या घरात पोहोचला आहे. तीन वर्षापासून दुष्काळात पिचलेल्या बळीराजाने जूनमध्ये उसनवारी करत पेरणी केली. बहरात आलेली पिके पुन्हा पावसाअभावी धोक्यात आली. एकदंरीत या प्रकारांमुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम आहे. जानेवारी ते आॅगस्ट २०१६ (आतापर्यंत) जिल्ह्यात एकूण १५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी ९३ आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येक एक लाख रूपयांची मदत शासन देणार आहे तर पाच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आला असून याची पडताळणी होणार आहे. १७ प्रकरणांचा अहवालच प्राप्त झालेला नाही. (प्रतिनिधी)नापिकी व कर्जबाजारीपणा यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर तहसील, मंडळ अधिकारी यांच्या स्तरांवर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत चौकशी केली जाते. यातून संबंधीत शेतकऱ्याने आत्महत्या केलेले कारण शोधून त्यानुसार अपात्र-पात्रतेची यादी बनविण्यात येते. दीडशे पैकी चक्क ३१ शेतकरी आत्महत्या अपात्र असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील अहवालानुसार समोर आले आहे.