शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

पाऊस आला धावून, पूल गेला वाहून

By admin | Updated: July 13, 2014 00:17 IST

कडा: आष्टी ते डोईठाण मैंदा या रस्त्यावर असलेल्या नदीवर दोन महिन्यांपूर्वीच पूल बांधण्यात आला होता.

कडा: आष्टी ते डोईठाण मैंदा या रस्त्यावर असलेल्या नदीवर दोन महिन्यांपूर्वीच पूल बांधण्यात आला होता. हा पूल पहिल्याच पावसात वाहून गेल्याने कामाच्या दर्जाचे पितळ उघडे पडले आहे.आष्टी ते डोईठाण या रस्त्यावर बावी गाव आहे. या गावाजवळून जाणाऱ्या नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच पूल बांधण्यात आला होता. येथून शालेय विद्यार्थी, शेतकरी, ग्रामस्थ, महिला मोठ्या प्रमाणावर ये- जा करतात. येथील नदीला पाणी आल्याने ग्रामस्थांचे दळणवळण ठप्प होते. यामुळे या नदीवर पूल बांधण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांमधून केली जात होती. बावीजवळील नदीवर पूल झाल्याने ग्रामस्थांसह शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात होते. पाऊस पडल्यानंतरही शेतात ये- जा करण्यास अडचण येणार नाही, अशी ग्रामस्थांना अपेक्षा होती. मात्र पहिल्याच पावसाने ग्रामस्थांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले. पूल वाहून गेल्याने येथून पायी चालणेही आता जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे हा पूल तात्काळ पुन्हा दर्जेदार बांधावा, अशी मागणी होत आहे. या संदर्भात उपअभियंता पाटील म्हणाले, सध्या आपण मुंबईला आहोत. तेथे आल्यानंतर पुलाची पाहणी करून निर्णय घेऊ. (वार्ताहर)कमी दर्जाचे साहित्य वापरले- गोल्हारग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून सा.बां.च्या वतीने येथे पुलाचे काम करण्यात आले. मात्र हा पूल पहिल्याच पावसात वाहून गेल्याने ‘ये रे माझ्या मागल्या’ म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. पुलाचे बांधकाम करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले असल्याचा आरोप विजय गोल्हार यांनी केला आहे. हे काम करताना नियमांचे पालनही केले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.