शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

औरंगाबादेतील रेल्वे फाटक जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:51 IST

देवळाई-शिवाजीनगर रेल्वे फाटक बुधवारी रात्री जाम झाल्याने सातारा, देवळाई, गांधेली परिसरातील नागरिकांना संग्रामनगर पुलावरून मोठा फेरा घेऊन जाण्याचा त्रास सहन करावा लागला

ठळक मुद्दे दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी

औरंगाबाद : देवळाई-शिवाजीनगर रेल्वे फाटक बुधवारी रात्री जाम झाल्याने सातारा, देवळाई, गांधेली परिसरातील नागरिकांना संग्रामनगर पुलावरून मोठा फेरा घेऊन जाण्याचा त्रास सहन करावा लागला, तर बहुतांश नागरिकांनी पटरीपलीकडे गाड्या फरफटत नेण्याची जीवघेणी कसरत करून घर गाठले.     बुधवारी रात्री ११ वाजेपासून रेल्वे फाटक जाम झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. विविध कार्यालयेव कारखान्यांतून घरी जाणाºया नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. शिवाजीनगर रेल्वे फाटक चौकीचा चौकीदार फाटक उघडण्याचा प्रयत्न करू लागला; परंतु ते जाम झाल्याने त्याचे सर्व प्रयत्न असफल झाले. रेल्वेगेट उघडण्याची अनेक जणांनी किमान एका तासापेक्षा अधिक काळ प्रतीक्षा केली. अखेर प्रवाशांनी संग्रामनगर पुलावरून परतणे पसंत केले. रात्री उशिरापर्यंत ते गेट बिघाड झाल्याने बंदच होते.