शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
2
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
3
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
4
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
5
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
6
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
7
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?
8
८वा वेतन आयोग लांबणीवर? कोट्यवधी आजी-माजी कर्मचारी अद्यापही प्रतीक्षेतच
9
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
10
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना
11
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
12
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी गुड न्यूज! महागाई भत्त्यात ३ ते ४% वाढ होण्याची शक्यता, किती पगार वाढणार?
14
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
15
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
16
"मुलाला नाच्या बनवायचंय का?", कथ्थक शिकणाऱ्या अभिनेत्याच्या आईवडिलांना हिणवायचे नातेवाईक, सांगितला बालपणीचा प्रसंग
17
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
18
साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक कुटुंबांचे आधारवड हरपले; पीडितांच्या कुटुंबीयांना रेल्वेत नोकरी
19
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
20
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का

रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना हवे सामाजिक सुरक्षेचे कवच...

By admin | Updated: May 31, 2016 00:43 IST

औरंगाबाद : रेल्वे कर्मचाऱ्यांना रात्रंदिवस काम करूनही पुरेशा सुविधा मिळत नाही. निवासस्थान, आरोग्य, अल्प वेतन अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे

औरंगाबाद : रेल्वे कर्मचाऱ्यांना रात्रंदिवस काम करूनही पुरेशा सुविधा मिळत नाही. निवासस्थान, आरोग्य, अल्प वेतन अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात नव्याने जाचक योजना कर्मचाऱ्यांवर थोपविल्या जात आहेत; परंतु रेल्वे कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. त्यासाठी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची वेळ येत आहे, असे दक्षिण मध्य रेल्वे कर्मचारी संघाचे विभागीय सचिव यू. वेंकटेश्वरलू म्हणाले.औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर रविवारी दक्षिण मध्य रेल्वे कर्मचारी संघाची बैठक पार पडली. याप्रसंगी यू. वेंकटेश्वरलू यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. विविध प्रश्नांसंदर्भात ९ जून रोजी रेल्वेला नोटीस देण्यात येणार आहे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास ११ जुलैपासून संप करण्यात येणार आहे. रेल्वे इंजिनमध्ये ६० डिग्री तापमान असते. तरीही एसी लावण्यास नकार दिला जात आहे. अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या कामानंतर मालगाड्या या मार्गावरून वळविल्या जातील. पॅसेंजर लांब अंतरापर्यंत चालविण्याऐवजी एक्स्प्रेस चालवाव्यात. औरंगाबादहून नव्या रेल्वे सुरू करणे, दुहेरीकरण इ. प्रश्नांसाठी प्रयत्न केला जात आहे. यावेळी कार्तिक सोनुले, एम.श्रीधर, प्रकाश हटकर, धनंजयकुमार सिंग, अशोक निकम, राजेश शिंदे यांची उपस्थिती होती.