शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

रबी पिकाला लहरी निसर्गाचा फटका

By | Updated: December 3, 2020 04:10 IST

खरिपातील पिकांना याअगोदरच अतिपावसाचा फटका बसला. मात्र, जमिनीत पाणी चांगले असल्याने किमान रबी पिके तरी आपल्याला आधार देतील, अशी ...

खरिपातील पिकांना याअगोदरच अतिपावसाचा फटका बसला. मात्र, जमिनीत पाणी चांगले असल्याने किमान रबी पिके तरी आपल्याला आधार देतील, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. यामुळे शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, ज्वारी, उन्हाळी मका, सूर्यफूल आदी पिकांची पेरणी केली आहे. सध्या ही पिके चांगली उगवली असून डोलत आहेत. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून निसर्ग सतत रंग बदलत असल्यामुळे रबी पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन रोगराईला निमंत्रण मिळत आहे. रबी पिकांना थंडीची आवश्यकता असते. मात्र, सतत ढगाळ वातावणामुळे थंडी गायब झाली असून याचा परिणाम पीक वाढीवर होत आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे ज्वारीवर चिकटा पडत असून मका पिकावर लष्करी अळी, गहू पिकावर मावा तर हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अगोदरच अतिवृष्टीने उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे. आता बदलत्या वातावरणामुळे रबी पिकेही धोक्यात आली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

फोटो कॕॅप्शन : १) लाडसावंगी परिसरात लहरी निसर्गामुळे ज्वारी पीक असे आडवी झाली आहे.

२) लाडसावंगी परिसरात ढगाळ वातावरणासह दररोज धुके येत आहे.