शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

रबी पिकाला लहरी निसर्गाचा फटका

By | Updated: December 3, 2020 04:10 IST

खरिपातील पिकांना याअगोदरच अतिपावसाचा फटका बसला. मात्र, जमिनीत पाणी चांगले असल्याने किमान रबी पिके तरी आपल्याला आधार देतील, अशी ...

खरिपातील पिकांना याअगोदरच अतिपावसाचा फटका बसला. मात्र, जमिनीत पाणी चांगले असल्याने किमान रबी पिके तरी आपल्याला आधार देतील, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. यामुळे शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, ज्वारी, उन्हाळी मका, सूर्यफूल आदी पिकांची पेरणी केली आहे. सध्या ही पिके चांगली उगवली असून डोलत आहेत. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून निसर्ग सतत रंग बदलत असल्यामुळे रबी पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन रोगराईला निमंत्रण मिळत आहे. रबी पिकांना थंडीची आवश्यकता असते. मात्र, सतत ढगाळ वातावणामुळे थंडी गायब झाली असून याचा परिणाम पीक वाढीवर होत आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे ज्वारीवर चिकटा पडत असून मका पिकावर लष्करी अळी, गहू पिकावर मावा तर हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अगोदरच अतिवृष्टीने उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे. आता बदलत्या वातावरणामुळे रबी पिकेही धोक्यात आली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

फोटो कॕॅप्शन : १) लाडसावंगी परिसरात लहरी निसर्गामुळे ज्वारी पीक असे आडवी झाली आहे.

२) लाडसावंगी परिसरात ढगाळ वातावरणासह दररोज धुके येत आहे.