शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

लाभार्थ्यांना ठेवले अंधारात

By admin | Updated: February 18, 2016 23:44 IST

मानवत :दुष्काळी स्थितीत शासनाने अन्नसुरक्षा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी योजना राबविली खरी मात्र या योजनेबाबत अनेक शेतकरी लाभार्थी अनभिज्ञ असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

मानवत :दुष्काळी स्थितीत शासनाने अन्नसुरक्षा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी योजना राबविली खरी मात्र या योजनेबाबत अनेक शेतकरी लाभार्थी अनभिज्ञ असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शासनाने मागील तीन वर्षांची दुष्काळी परिस्थिती व नापिकी लक्षात घेत अन्न सुरक्षा योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली. या योजने अंतर्गत एपीएल शिधापत्रिकाधारकांचा योजनेत समावेश केला आहे. यासाठी शेतकऱ्यांना घोषणापत्र व सात-बाराचा उतारा पुरवठा विभागाकडे दाखल करावयाचा होता. त्याच्या पडताळणीनंतर शेतकऱ्यांची नावे यादीत समाविष्ट करावयाची होती. परंतु, हे कागदपत्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी दाखल न करता स्वस्तधान्य दुकानदारांनीच परस्पर दाखल केली. परिणामी अनेक शेतकरी योजनेबाबत अनभिज्ञ राहिले व धान्यापासूनही वंचित राहिले. मानवत तालुक्यात ४ हजार ७८७ कुटुंबातील २७ हजार १८५ सदस्यांना ८१५ क्विंटल गहू आणि ५४३ क्विंटल तांदूळ वितरित होत आहे. असे असले तरी एवढे धान्य लाभार्थी शिधापत्रिकाधारक व सदस्यांपर्यंत पोहचत नाही, अशा तक्रारी आहेत. कोल्हावाडी या छोट्यागावात ३२ शेतकरी लाभार्थी असताना ८२ कुटुंबांचे धान्य पुरवठा विभागाने दिले. नंतर हा प्रकार उघडकीस आला. छोट्याशा गावात एवढा मोठा घोटाळा होत असल तर इतर गावांचा विचार करता या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे, याचा अंदाज येतो. (वार्ताहर) (क्रमश:)