शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

बाजार समित्यांचा उद्देश फोल ठरतोय

By admin | Updated: August 10, 2014 01:30 IST

कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली. तो उद्देश सध्या फोल ठरल्याचा खेद राज्याचे कृषी व पणन संचालक सुभाषराव माने यांनी व्यक्त केला.

१९६३ साली ज्या उद्देशाने महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली. तो उद्देश सध्या फोल ठरल्याचा खेद राज्याचे कृषी व पणन संचालक सुभाषराव माने यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना व्यक्त केला. शेतकऱ्यांनी माल यार्डात आणल्यानंतर २४ तासात त्याचे पेमेंट झाले पाहिजे, मात्र बाजार समित्या हा नियम पाळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे भविष्यात असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे माने यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना अधिकाधिक चांगला भाव मिळण्यासाठी ग्रेडींग करून आॅक्शन झाले पाहिजे. त्यासाठी बाजार समित्यांनी अधिक सक्रीय होऊन कामात सुधारणा करण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे सांगून शेतमालाची वाताहात व नुकसान टाळण्यासाठी शेड वाढवावेत, असेही ते म्हणाले.