शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

स्वच्छ पाण्यासाठी जनजागृती मोहीम

By admin | Updated: May 27, 2015 00:39 IST

उस्मानाबाद : येणाऱ्या पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होवू नये, साथरोग उद्भवू नये, तसेच ग्रामस्थांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा,

उस्मानाबाद : येणाऱ्या पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होवू नये, साथरोग उद्भवू नये, तसेच ग्रामस्थांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ‘साथरोग मुक्त पाणी गुणवत्ता जनजागृती मोहीम’ राबविण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले यांनी दिली.२५ मे ते १५ जून या कालावधीत जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांच्या वतीने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये पाणी गुणवत्तेच्या विषयावरील प्रबोधन करणाऱ्या मुद्रीत साहित्यासह जिल्हाभर गृहभेटीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गटसंसाधन केंद्रातील गटसमन्वय, समुहसमन्वयक व उपविभागीय पाणी गुणवत्ता सल्लागार हे कोपरा बैठका घेऊन गावा-गावातील भजनी मंडळ, युवक मंडळ, महिला बचत गट तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून जनजागृती करणार आहेत. यावेळी पाणी गुणवत्तेच्या विषयावरील लघुपटही दाखविण्यात येणार असल्याचे तुबाकले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मोहीम कालावधीमध्ये १ ते ५ जून हा पहिला टप्पा असून, ६ ते १० जून दुसरा आणि ११ ते १५ अशा तिसऱ्या टप्प्यात सदर उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याच्या नियोजनासाठी २९ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही तुबाकले यांनी दिली.