शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ पाण्यासाठी जनजागृती मोहीम

By admin | Updated: May 27, 2015 00:39 IST

उस्मानाबाद : येणाऱ्या पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होवू नये, साथरोग उद्भवू नये, तसेच ग्रामस्थांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा,

उस्मानाबाद : येणाऱ्या पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होवू नये, साथरोग उद्भवू नये, तसेच ग्रामस्थांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ‘साथरोग मुक्त पाणी गुणवत्ता जनजागृती मोहीम’ राबविण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले यांनी दिली.२५ मे ते १५ जून या कालावधीत जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांच्या वतीने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये पाणी गुणवत्तेच्या विषयावरील प्रबोधन करणाऱ्या मुद्रीत साहित्यासह जिल्हाभर गृहभेटीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गटसंसाधन केंद्रातील गटसमन्वय, समुहसमन्वयक व उपविभागीय पाणी गुणवत्ता सल्लागार हे कोपरा बैठका घेऊन गावा-गावातील भजनी मंडळ, युवक मंडळ, महिला बचत गट तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून जनजागृती करणार आहेत. यावेळी पाणी गुणवत्तेच्या विषयावरील लघुपटही दाखविण्यात येणार असल्याचे तुबाकले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मोहीम कालावधीमध्ये १ ते ५ जून हा पहिला टप्पा असून, ६ ते १० जून दुसरा आणि ११ ते १५ अशा तिसऱ्या टप्प्यात सदर उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याच्या नियोजनासाठी २९ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही तुबाकले यांनी दिली.