शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

‘समृद्ध गाव’ स्पर्धेसाठी फुलंब्रीत ‘समृद्ध संवाद’ कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:07 IST

कार्यशाळेत सुरुवातीला पाणी फाउंडेशनचे प्रादेशिक समन्वयक प्रल्हाद आरसुळ यांनी प्रास्ताविक केले. जि. प. सभापती अनुराधा चव्हाण यांनीदेखील समृद्ध गाव ...

कार्यशाळेत सुरुवातीला पाणी फाउंडेशनचे प्रादेशिक समन्वयक प्रल्हाद आरसुळ यांनी प्रास्ताविक केले. जि. प. सभापती अनुराधा चव्हाण यांनीदेखील समृद्ध गाव स्पर्धेसाठी तालुक्यातील गावांना हिरिरीने सहभाग घेण्याचे आवाहन केले, तर जिल्हा परिषदेच्या माध्यामातून मदत केली जाईल, असे आश्वासित केले. समृद्ध गाव ही स्पर्धा फक्त शेतकरी, भूमिहीन, महिला बचत गट आणि गावकऱ्यांसाठी मर्यादित न राहता गावचा निसर्ग, कीटक, पशुपक्षी, प्राणी यांच्यासाठीही खूप महत्त्वपूर्ण आहे, असे डॉ. अविनाश पोळ यांनी सांगितले. यावेळी जि. प. सदस्य शिवाजी पाथ्रीकर, नायब तहसीलदार काथार, उमेद अभियानचे सुरेश टोलमारे, तालुका समन्वयक अस्लम बेग, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, जलमित्रांची उपस्थिती होती. तालुक्यातील २४ गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.