शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

नव्या ठाण्यांचे प्रस्ताव धूळ खात

By admin | Updated: March 26, 2017 23:26 IST

लातूर :पानगाव आणि नळेगाव येथील स्वतंत्र पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात आला

लातूर : जिल्ह्यातील पोलीस दप्तरी संवेदनशील म्हणून नोंद असलेल्या पानगाव आणि नळेगाव येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात आला असून, अद्याप या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही. रेणापूर, चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण, भौगोलिक अंतर आणि वाढत्या लोकसंख्येनुसार या दोन्ही ठाण्यांचे कायदा व सुव्यवस्थेसाठी विभाजन होणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वतंत्र नव्या ठाण्यांचा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने एप्रिल २०१६ मध्ये राज्य शासनाच्या गृहविभागाकडे पाठविण्यात आला आहे. पानगावातील आठवडी बाजार आणि साखर कारखान्यासाठी बीड जिल्ह्यातील किमान ३० वाड्या, वस्त्यांमधून मजूर येतात. गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर ती परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस बळ अपुरे पडते. पानगाव येथील वारंवार घडणाऱ्या घटना, लातूर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या गावात होणारी गुन्हेगारी, २००८ ची जातीय दंगल, २०११ व २०१६ मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या घटनांमुळे हे गाव संवेदनशील बनले आहे. त्यामुळे येथे नवीन पोलीस ठाणे स्थापन करावे, असा प्रस्ताव पोलीस प्रशासनाकडून पाठविण्यात आले आहेत. पानगावात पोलीस चौकी असून, एक पोलिस उपनिरीक्षक, पाच पोलीस कर्मचारी तात्पुरत्या नियुक्तीवर आहेत. पानगाव हद्दीत १६ गावे तसेच किनगाव पोलीस ठाण्यांतर्गत रेणापूर तालुक्यातील (अधिक वृत्त हॅलो/२ वर)