शहरं
Join us  
Trending Stories
1
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
2
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
3
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
4
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
5
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
6
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
7
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
8
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
9
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
10
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
11
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
12
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
13
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
14
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
15
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
16
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
17
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
18
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
19
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
20
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
Daily Top 2Weekly Top 5

सयाजीरावांवरील २५ खंडांचा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:10 IST

स्वातंत्र्यपूर्व काळात विविध क्षेत्रांमध्ये प्रबोधनाची कास धरून लोकशाही संविधानाचा पाया घालणाºया महाराज सयाजीराव गायकवाड यांचे समग्र गौरवशाली कार्य लवकरच वाचकांसमोर येणार आहे. राज्य शासनाने गठित केलेल्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती’तर्फे एकूण २५ खंडांमध्ये त्यांच्या अक्षरधनाचा वारसा प्रकाशित केला जाणार असून, त्यापैकी पहिल्या १२ खंडांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ फेब्रुवारी रोजी बडोदा येथे होणाºया ९१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे. यावेळी संमेलनाच्या स्वागताध्यक्षा शुभांगिनी राजे गायकवाड आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित राहतील, अशी माहिती ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देमहाराष्ट्र शासन : पहिल्या १२ खंडांचे बडोदा साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्वातंत्र्यपूर्व काळात विविध क्षेत्रांमध्ये प्रबोधनाची कास धरून लोकशाही संविधानाचा पाया घालणाºया महाराज सयाजीराव गायकवाड यांचे समग्र गौरवशाली कार्य लवकरच वाचकांसमोर येणार आहे. राज्य शासनाने गठित केलेल्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती’तर्फे एकूण २५ खंडांमध्ये त्यांच्या अक्षरधनाचा वारसा प्रकाशित केला जाणार असून, त्यापैकी पहिल्या १२ खंडांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ फेब्रुवारी रोजी बडोदा येथे होणाºया ९१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे. यावेळी संमेलनाच्या स्वागताध्यक्षा शुभांगिनी राजे गायकवाड आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित राहतील, अशी माहिती ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.पहिल्या बारा खंडांमध्ये दोन भाषण संग्रह, तीन पत्रसंग्रह, दोन इंग्रजी भाषण संग्रह, चार इंग्रजी पत्रव्यवहार आणि एक गौरव ग्रंथ यांचा समावेश आहे. सयाजीराव यांच्याशी निगडित साहित्य सामुग्री भारतासह अमेरिका आणि इंग्लंड येथून गोळा करण्यात आली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली गठित या समितीचे राज्यमंत्री रवींद्र वायकर उपाध्यक्ष आहेत. समितीमध्ये उच्चशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, संचालक डॉ. धनराज माने, शासकीय मुद्रणालयाचे संचालक गोसावी यांच्यासह बाबा भांड, मंदा हिंगुराव, डॉ. रमेश वरखेडे, डॉ. एकनाथ पगार, आणि डॉ. अशोक राणा यांचा समावेश आहे.५० खंडांचा मानससमग्र सयाजीराव गायकवाड यांच्या विशाल कार्याला ग्रंथरुपी जगासमोर आणण्यासाठी ५० खंड प्रकाशित करण्याचा मानस आहे. तूर्तास २५ खंडांचे काम पूर्ण झाले असून, पुढील खंडांसाठी शासनाकडे मागणी करण्यात येईल.-बाबा भांड, सदस्य सचिव, महाराजा सयाजीराव गायकवाडचरित्र साधने प्रकाशन समिती