शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

सयाजीरावांवरील २५ खंडांचा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:10 IST

स्वातंत्र्यपूर्व काळात विविध क्षेत्रांमध्ये प्रबोधनाची कास धरून लोकशाही संविधानाचा पाया घालणाºया महाराज सयाजीराव गायकवाड यांचे समग्र गौरवशाली कार्य लवकरच वाचकांसमोर येणार आहे. राज्य शासनाने गठित केलेल्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती’तर्फे एकूण २५ खंडांमध्ये त्यांच्या अक्षरधनाचा वारसा प्रकाशित केला जाणार असून, त्यापैकी पहिल्या १२ खंडांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ फेब्रुवारी रोजी बडोदा येथे होणाºया ९१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे. यावेळी संमेलनाच्या स्वागताध्यक्षा शुभांगिनी राजे गायकवाड आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित राहतील, अशी माहिती ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देमहाराष्ट्र शासन : पहिल्या १२ खंडांचे बडोदा साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्वातंत्र्यपूर्व काळात विविध क्षेत्रांमध्ये प्रबोधनाची कास धरून लोकशाही संविधानाचा पाया घालणाºया महाराज सयाजीराव गायकवाड यांचे समग्र गौरवशाली कार्य लवकरच वाचकांसमोर येणार आहे. राज्य शासनाने गठित केलेल्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती’तर्फे एकूण २५ खंडांमध्ये त्यांच्या अक्षरधनाचा वारसा प्रकाशित केला जाणार असून, त्यापैकी पहिल्या १२ खंडांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ फेब्रुवारी रोजी बडोदा येथे होणाºया ९१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे. यावेळी संमेलनाच्या स्वागताध्यक्षा शुभांगिनी राजे गायकवाड आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित राहतील, अशी माहिती ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.पहिल्या बारा खंडांमध्ये दोन भाषण संग्रह, तीन पत्रसंग्रह, दोन इंग्रजी भाषण संग्रह, चार इंग्रजी पत्रव्यवहार आणि एक गौरव ग्रंथ यांचा समावेश आहे. सयाजीराव यांच्याशी निगडित साहित्य सामुग्री भारतासह अमेरिका आणि इंग्लंड येथून गोळा करण्यात आली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली गठित या समितीचे राज्यमंत्री रवींद्र वायकर उपाध्यक्ष आहेत. समितीमध्ये उच्चशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, संचालक डॉ. धनराज माने, शासकीय मुद्रणालयाचे संचालक गोसावी यांच्यासह बाबा भांड, मंदा हिंगुराव, डॉ. रमेश वरखेडे, डॉ. एकनाथ पगार, आणि डॉ. अशोक राणा यांचा समावेश आहे.५० खंडांचा मानससमग्र सयाजीराव गायकवाड यांच्या विशाल कार्याला ग्रंथरुपी जगासमोर आणण्यासाठी ५० खंड प्रकाशित करण्याचा मानस आहे. तूर्तास २५ खंडांचे काम पूर्ण झाले असून, पुढील खंडांसाठी शासनाकडे मागणी करण्यात येईल.-बाबा भांड, सदस्य सचिव, महाराजा सयाजीराव गायकवाडचरित्र साधने प्रकाशन समिती