शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

खासगी ट्रॅव्हल्सची ‘सुसाट’भाडेवाढ

By admin | Updated: October 27, 2016 00:53 IST

औरंगाबाद : दिवाळीसाठी गावी परतणाऱ्या प्रवाशांना ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मनमानी भाडे वसुलीला सामोरे जावे लागत आहे. ट्रॅव्हल्सच्या भाडेवाढीवर

औरंगाबाद : दिवाळीसाठी गावी परतणाऱ्या प्रवाशांना ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मनमानी भाडे वसुलीला सामोरे जावे लागत आहे. ट्रॅव्हल्सच्या भाडेवाढीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने एकाच शहरासाठी वेगवेगळे दर आकारले जात आहे. प्रवाशांच्या गर्दीमुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ सुसाट झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांद्वारे औरंगाबादहून नागपूर, मुंबई, लातूर, सोलापूर, ठाणे, बोरिवली, अमरावती, सातारा, कोल्हापूर, इंदूर, अहमदाबाद यांसह विविध आंतरराज्य आणि विविध मार्गांवर बससेवा चालविली जाते. विदर्भातून नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमित्त शहरात मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास आहे. आपल्या कुटुंबियांसोबत सण साजरा करण्यासाठी त्यांची प्रवासाची लगबग सुरू आहे. प्रवासासाठी अनेक जण ट्रॅव्हल्सला प्राधान्य देतात; परंतु अवघ्या ६०० ते ७०० रुपयांमध्ये होणाऱ्या प्रवासासाठी आता तब्बल १५०० ते २ हजार रुपयांपर्यंत भाडे आकारण्यात येत आहे. प्रत्येक ठिकाणी चढ्या भाडेवाढीला सामोरे जावे लागत आहे. हीच परिस्थिती लक्षात घेऊन ‘लोकमत’ प्रतिनिधीने विविध ट्रॅव्हल्सचालकांकडे औरंगाबाद-नागपूर प्रवास भाड्याची विचारणा केली. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे भाडे सांगण्यात आले.