शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई निवारणार्थ आराखडा तयार करा

By admin | Updated: July 25, 2014 00:29 IST

उस्मानाबाद : अपुरा पाऊस झाला तर जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार करा.

उस्मानाबाद : अपुरा पाऊस झाला तर जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार करा. ज्या तालुक्यात पाणी पातळी कमी झाली आहे, अशा कळंब, परंडा, भूम आणि वाशी तालुक्यात भूजल सर्वेक्षणच्या मदतीने अभ्यास करून पाणी पातळी वाढविण्यासाठीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जयस्वाल यांनी पाणीटंचाई आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, विभागीय आयुक्त राम नवर, अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड आदींची उपस्थिती होती. बैठकीत जयस्वाल यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्याकडून त्यांच्या क्षेत्रातील उपलब्ध पाणीसाठा, पाऊसमान कमी झाल्यास करावयाच्या उपाययोजना आदींची माहिती घेतली. सध्या जिल्ह्यात किती टँकर सुरू आहेत, मंडळनिहाय टँकर्सच्या खेपांची पडताळणी केली जाते का, टँकर बंद करून कायमस्वरूपी उपाययोजना शक्य आहेत का, आदी बाबींची विचारणा केली.याबरोबरच जयस्वाल यांनी परंडा येथे भेट देऊन नगर परिषद पदाधिकाऱ्यांसमवेत परंडा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाहणी केली. कायमस्वरूपी जलस्त्रोतांसाठी व तेथून पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)वीज जोडणी तोडू नकासध्याच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडू नये, अशा स्पष्ट सूचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यात यंदा चारा टंचाई जाणवणार आहे का? असा प्रश्न करीत चारा उपलब्धता किती आहे, याची माहिती त्यांनी पशुसंवर्धन विभागाकडून घेतली. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान तात्काळ वाटप करण्याबाबतची कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक गावात शौचालय हवेआयुक्त जयस्वाल यांनी यावेळी महसूलविषयक कामांचा आढावा घेतला. याशिवाय रोजगार हमी योजनेला निर्मल भारत अभियानशी सलग्न करून प्रत्येक गावात शंभर टक्के शौचालये असतील यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सुवर्ण जयंती राजस्व अभियानात जिल्ह्याने चांगले काम केल्याबद्दल कौतुक करीत राजस्व अभियानातील विविध कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोंचविण्यासाठी पुढाकार घ्या, असे ते म्हणाले.