शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

पोलीस भरतीच्या निकालात घोळ

By admin | Updated: July 9, 2014 00:49 IST

औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सुरू असलेल्या पोलीस भरतीसाठी रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली.

औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सुरू असलेल्या पोलीस भरतीसाठी रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या निकालात काही विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये तफावत झाली. हा घोळ लक्षात येताच सोमवारी जाहीर करण्यात आलेला निकाल तातडीने मागे घेण्यात आला. आता पुनर्परीक्षणानंतर बुधवारी (दि.९) सुधारित निकाल जाहीर करण्यात येणार आहे.पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ३८१ शिपाईपदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी १५ हजार ५९७ उमेदवारांनी अर्ज भरले होते. प्रत्यक्षात ११ हजार ५११ उमेदवार भरतीसाठी हजर राहिले.त्यातील ४ हजार ३६४ उमेदवार मैदानी चाचणीस पात्र ठरले. त्यातील ४ हजार १०३ जण लेखी परीक्षेस पात्र ठरले. या उमेदवारांची ६ जुलै रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला; परंतु गुणांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला होता. काही उमेदवारांनी गुणात तफावत असल्याच्या तक्रारी केल्या. त्यानंतर तपासणीत तांत्रिक बिघाडामुळे यादीतच घोळ झाल्याचे लक्षात आले आणि तातडीने हा निकाल मागे घेण्यात आला.लगेच पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून सर्व उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी सुरू करण्यात आली आहे. तपासणीनंतर बुधवारी सुधारित निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.