शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

बिंदुसरेचा धोका वाढला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:40 IST

गणेश चतुर्थीपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली असून रविवारी जिल्ह्यातील बीड, आष्टी व पाटोदा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गणेश चतुर्थीपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली असून रविवारी जिल्ह्यातील बीड, आष्टी व पाटोदा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मांजरसुंबा, नेकनूरसह बालाघाटावरील पावसामुळे बिंदुसरा मध्यम प्रकल्प सोमवारी दुपारी पूर्ण भरला. धरणक्षेत्रात पाऊस झाला तर बीडमधून जाणाºया बिंदुसरा नदी परिसरात पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेत प्रशासनाने उपाययोजना सुरु केल्या आहेत.रविवारी बीड तालुक्यातील मांजरसुंबा मंडळात ७८ मि.मी., नेकनूर ७२, पाटोदा तालुक्यातील थेरला मंडळात ८५ मिमी तर अंमळनेर मंडळात ७६ मिमी, आष्टी तालुक्यातील धामणगाव मंडळात ७६ मिमी पावसाची नोंद झाली. ही पाच मंडळे वगळता जिल्ह्यात रविवार व सोमवारी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी सूर्यदर्शन झाले नाही.मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २१.१० मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत एकूण ४४०.६० मिमी पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६६६.३६ मिमी आहे. या तुनलेत यंदा आतापर्यंत ६६.१२ टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी १ जून ते २८ आॅगस्ट कालावधीत ३१८.७० मिमी पाऊस झाला होता.सोमवारी रात्रीही अंबाजोगाई, नेकनूर, धारुर, बीड परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.