शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

इच्छामरणाची मागितली परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:28 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथील कृषी पंपासाठी आडविलेले रोहित्र मागील पंधरा दिवसांपासून जळाले आहे. त्यामुळे सध्या रब्बी हंगामातील पिकांना तसेच जनावरांसाठी पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यातुनच पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्याने होणारे नुकसान यामुळे आमच्या कुटूंबासह आत्महत्या करण्याची वेळ आल्याने या शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे ईच्छमरणाची परवानगी मागितली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजवळाबाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथील कृषी पंपासाठी आडविलेले रोहित्र मागील पंधरा दिवसांपासून जळाले आहे. त्यामुळे सध्या रब्बी हंगामातील पिकांना तसेच जनावरांसाठी पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यातुनच पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्याने होणारे नुकसान यामुळे आमच्या कुटूंबासह आत्महत्या करण्याची वेळ आल्याने या शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे ईच्छमरणाची परवानगी मागितली आहे.नालेगाव येथील कृषीपंपासाठी अनेक रोहित्र मागील पंधरा दिवसांपासून जळाले आहे. रोहित्र मिळावे, यासाठी ३ नोव्हेंबर २०१७ पासून कार्यकारी अभियंता हिंगोली यांच्याकडे पाठपुरवा करूनही रोहित्र मिळालेले नाही. विशेष म्हणजे सध्या शेतकºयांकडे पैसा उपलब्ध नसतानाही शेतकºयांना वीज वितरण कंपनीकडून देयक वसुलीसाठी आडवणूक होत असून वीजपुरवठा खंडित केला जात आहे. अशा परिस्थितीतसुद्धा आम्ही शेतकºयांनी बाजारामध्ये शेतीमालाचे भाव पडले असूनही कमी भावात माल विकून या रोहित्रावरील शेतकºयांनी तीस हजार रुपये देयके भरणा केलेला आहे. असे असूनही वीज कंपनीकडून अद्यापही रोहित्र न मिळाल्यास आमचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने आम्हाला कुटूंबासह आत्महत्या करण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. नसता शेतकºयांच्या आत्महत्येस वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांना जबाबदार धरण्यात यावे, हे अशक्य असेल तर आम्हाला इच्छामरणाची परवानगी देण्यात यावी, असे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले आहे. यामध्ये किसन राखोंडे, शिवाजी राखोंडे, सुदाम राखोंडे, सज्जन राखोंडे, केशव राखोंडे, ज्ञानेश्वर राखोंडे, माणिक राखोंडे, प्रकाश कदम, बापुराव राखोंडे, पांडुरंग राखोंडे, देविदास राखोंडे आदी शेतकºयांनी दिले आहे.