शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कर्जमाफीच्या प्रतीक्षेत घसरला पीककर्जाचा टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 23:57 IST

जिल्ह्यात चालु खरीप हंगामात ५७ हजार हजार ३४३ शेतकºयांना २८१ कोटी ७८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले असून देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण अवघे पंधरा टक्के इतकेच आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात चालु खरीप हंगामात ५७ हजार हजार ३४३ शेतकºयांना २८१ कोटी ७८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले असून देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण अवघे पंधरा टक्के इतकेच आहे. बहुतांश शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असल्याने त्यांनी या वेळी पीककर्ज घेण्याची तयारी दाखविली नाही.जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकºयांना पीककर्ज वाटप करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले होते. मागील वर्षी उद्दिष्टाच्या तुलनेत ८१ टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले होते. त्याआधीची तीन वर्ष दुष्काळजन्य स्थितीमुळे पीककर्ज घेणाºयांची संख्या वाढली होती. शेतीकामे तसेच बियाणे व खतांसाठी आर्थिक गरज असल्याने शेतकºयांनी पीककर्जासाठी बॅँकांकडे धाव घेतली होती.या वर्षी जिल्हयात १८ बॅँकांमार्फत पीकविमा वाटप करण्याचे नियोजन केले होते. चालू वर्षात १९२७ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतू या कालावधीत कर्जमाफी, पीकविमा आदी बाबींमुळे शेतकºयांनी पीक कर्ज घेण्यास आखडता हात घेतला. अनेक बॅँकांमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग, कामांचा वाढता ताण तसेच तांत्रिक अडचणींमुळे पीककर्ज वाटपास विलंब झाला.३१ जुलैअखेर जिल्ह्यात २७ हजार ८७९ शेतकºयांना पीककर्ज वाटप करण्यात आले. बहुतांश बॅँकांमध्ये प्रकरणे नवे जुने करण्यात आले आहेत. एकूण २८१ कोटी ७८ लाख रुपये पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. हे प्रमाण उद्दिष्टाच्या तुलनेत अवघे १४.६२ टक्के आहे.नवेजुने प्रकरण करण्यासाठी शासनाने एक महिन्याची मुदतवाढ दिली होती. परंतु फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. पीककर्जाचा मात्र टक्का घसरला आहे.