शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

मालमत्ता करावरील दंड तीन महिने माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोनामुळे व्यापारी, सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे महापालिकेने जुलै ते सप्टेंबर-२१ या तीन महिन्यांपर्यंत ...

औरंगाबाद : कोरोनामुळे व्यापारी, सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे महापालिकेने जुलै ते सप्टेंबर-२१ या तीन महिन्यांपर्यंत मालमत्ता करावर आकारला जाणारा दोन टक्के दंड न लावण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयामुळे मालमत्ताधारकांना किंचित दिलासा मिळणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्यापारी, सर्वसामान्य नागरिक आर्थिकरीत्या संकटात सापडले. त्यामुळे नागरिक, व्यापारी संघटनेने मालमत्ता करावर आकारण्यात येणारी शास्ती रद्द करण्याची मागणी मनपाकडे केली होती. याचा विचार करून प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी ही सूट दिली. या निर्णयामुळे मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले.

चौकट

वेळेत कर भरल्यास मिळते सूट

मालमत्ता कराची आकारणी १ एप्रिलपासून केली जाते. त्यामुळे एप्रिल महिन्यात कराचा भरणा केल्यास त्यावर दहा टक्के सूट मिळते. मे महिन्यात कर भरल्यास ८ टक्के सूट तर जून महिन्यात कराची रक्कम भरली, तर त्या रकमेवर ६ टक्के सूट दिली जाते. या तीन महिन्यांत कोणतीही शास्ती आकारली जात नाही.

शहरात २ लाख ७० हजार मालमत्ताधारक

शहरात २७ हजार व्यावसायिक मालमत्ताधारक असून, २ लाख ४३ हजार मालमत्ताधारक हे निवासी आहेत. शुक्रवारी मनपा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा फायदा शहरातील २ लाख ७० हजार मालमत्ताधारकांना होणार आहे. मालमत्ताधारकांनी नियमित कराचा भरणा करावा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले.