शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

वसाहती निर्माणासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे

By admin | Updated: July 30, 2015 00:21 IST

गंगाराम आढाव , जालना जालना येथील राज्य राखीव पोलिस दलातील निजामकालीन वसाहत पाडून नवीन वसाहत बनविण्याचे प्रस्तावित आहे.

गंगाराम आढाव , जालना जालना येथील राज्य राखीव पोलिस दलातील निजामकालीन वसाहत पाडून नवीन वसाहत बनविण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सुमारे ९४ कोटी रुपये खर्च येणार आहे. हा प्रस्ताव शासनाकडून तात्काळ मंजूर करून घेण्यासंदर्भात स्थानिक आमदार व खासदारांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत राज्य राखीव पोलिस दलाचे अपर पोलिस महासंचालक संदीप बिष्णोई यांनी बुधवारी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. जालना येथील राज्य राखीव पोलिस बल क्र. ३ ला बिष्णोई यांनी बुधवारी भेट देवून विविध कामांचा आढावा घेतला. बिष्णोई म्हणाले की, जालना येथील या गु्रपचा सर्वात मोठा प्रश्न निवासस्थानांचा आहे. वसाहतीची पाहणी केली असता त्याच्या दुरूस्तीची गरज आहे. निवास स्थाने दुरूस्तीसाठी ७ कोटी ५२ लाखांच्या प्रस्तावास मंजुुरी मिळालेली आहे. त्याचा निधी अद्याप उपलब्ध झालेला नाही. तो लवकरच उपलब्ध करण्यासंदर्भात पाठपुरवा सुरू आहे. त्यानंतर काही निवास स्थांनाची त्या निधीतून दुरूस्ती करण्यात येणार आहे. निवास स्थानाचा प्रश्न कायमचा सुटावा म्हणून या ठिकाणी नवीन प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. सुमारे ९४ कोटीचा हा प्रस्ताव पोलिस महासंचालक हौसिंगकडून मंजूर होऊन तो मंत्रालयात पाठविण्यात आलेला आहे. आमच्याकडून त्याबाबतचा पाठपुरवा सुरू आहे. मात्र मोठ्या रक्कमेचा हा प्रस्ताव असल्याने तसेच हा प्रस्ताव मार्गी लागल्यास जवानांचा निवासस्थानाचा प्रश्न सुटेल. हा प्रस्ताव मंत्रालयातून मंजूर करण्यासंदर्भात येथील स्थानिक लोप्रितिनिधींनीनी लक्ष देवून निधी मिळवून द्यावा, अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली. या गु्रपमधील कर्मचाऱ्यांच्या निजामकालीन असलेल्या निवासस्थांनाची त्यांनी पाहणी केली. त्यांच्या हस्ते परिसरातील विकसित केलेल्या नाना - नानी पार्क, महिलांसाठी वाचनालय व व्यायाम शाळा, नक्षत्र गार्डन, गेट नं २ वर तयार केलेल्या गार्ड रूमचे उद्घाटन करण्यात आले. ४जवानांचा दरबार घेवून त्यांच्या समस्या जाणून घेवून जवानांना मार्गदर्शन केले. यावेळी औरंगाबाद गु्रपचे समादेशक निसार तांबाळी, जालन्यातील सहाय्यक समादेशक के.एन. मेटकर, पोलिस निरीक्षक संतोष जोशी, पवार, ढहाके, पुंडलिक खेडकर आदींची उपस्थिती होती.