शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

लातुरात परशुराम जयंती साजरी

By admin | Updated: May 8, 2016 23:39 IST

लातूर : दुष्काळीजन्य परिस्थिती लक्षात घेवून यंदा लातुरात भगवान परशुराम जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली़ मिरवणुकीलाही फाटा देत सामाजिक उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली.

लातूर : दुष्काळीजन्य परिस्थिती लक्षात घेवून यंदा लातुरात भगवान परशुराम जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली़ मिरवणुकीलाही फाटा देत सामाजिक उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली. परशुराम जयंतीनिमित्त रविवारी सकाळी ७ ते १० या वेळेत बार्शी रस्त्यावरील परशुराम उद्यानातील परशुराम मंदिरात यज्ञ व प्रसादाचे वाटप करण्यात आले़ त्यानंतर विवेकानंद संस्कार केंद्रात रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी ६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले़ संयोजक विकास कुलकर्णी यांनी सर्वप्रथम रक्तदान करून या शिबिराचे उद्घाटन केले. डॉ़ नितीन सास्तूरकर, पी़एमक़ुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर घेण्यात आले़ यावेळी जगदीश कुलकर्णी, अतुल ठोंबरे यांनी रक्तदान केले़ यावेळी परशुराम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद उदगीरकर,़ जयंत चौधरी, शंतनू ताथोडे, संजय अयाचित यांचीही उपस्थिती होती.दुष्काळामुळे यंदा परशुराम जयंती जल्लोषात साजरी न करता साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला होता़ त्यामुळे मिरवणूक न काढता जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. शिवाय, मिरवणुकीचा खर्च जलयुक्त उपक्रमाच्या कामाला देण्यात आला. (प्रतिनिधी)