शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

लातुरात परशुराम जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2016 23:42 IST

लातूर : दुष्काळीजन्य परिस्थिती लक्षात घेवून यंदा लातुरात भगवान परशुराम जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली़ मिरवणुकीलाही फाटा देत सामाजिक उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली.

लातूर : दुष्काळीजन्य परिस्थिती लक्षात घेवून यंदा लातुरात भगवान परशुराम जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली़ मिरवणुकीलाही फाटा देत सामाजिक उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली. परशुराम जयंतीनिमित्त रविवारी सकाळी ७ ते १० या वेळेत बार्शी रस्त्यावरील परशुराम उद्यानातील परशुराम मंदिरात यज्ञ व प्रसादाचे वाटप करण्यात आले़ त्यानंतर विवेकानंद संस्कार केंद्रात रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी ६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले़ संयोजक विकास कुलकर्णी यांनी सर्वप्रथम रक्तदान करून या शिबिराचे उद्घाटन केले. डॉ़ नितीन सास्तूरकर, पी़एमक़ुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर घेण्यात आले़ यावेळी जगदीश कुलकर्णी, अतुल ठोंबरे यांनी रक्तदान केले़ यावेळी परशुराम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद उदगीरकर,़ जयंत चौधरी, शंतनू ताथोडे, संजय अयाचित यांचीही उपस्थिती होती.दुष्काळामुळे यंदा परशुराम जयंती जल्लोषात साजरी न करता साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला होता़ त्यामुळे मिरवणूक न काढता जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. शिवाय, मिरवणुकीचा खर्च जलयुक्त उपक्रमाच्या कामाला देण्यात आला. (प्रतिनिधी)