शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

लातुरात परशुराम जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2016 23:42 IST

लातूर : दुष्काळीजन्य परिस्थिती लक्षात घेवून यंदा लातुरात भगवान परशुराम जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली़ मिरवणुकीलाही फाटा देत सामाजिक उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली.

लातूर : दुष्काळीजन्य परिस्थिती लक्षात घेवून यंदा लातुरात भगवान परशुराम जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली़ मिरवणुकीलाही फाटा देत सामाजिक उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली. परशुराम जयंतीनिमित्त रविवारी सकाळी ७ ते १० या वेळेत बार्शी रस्त्यावरील परशुराम उद्यानातील परशुराम मंदिरात यज्ञ व प्रसादाचे वाटप करण्यात आले़ त्यानंतर विवेकानंद संस्कार केंद्रात रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी ६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले़ संयोजक विकास कुलकर्णी यांनी सर्वप्रथम रक्तदान करून या शिबिराचे उद्घाटन केले. डॉ़ नितीन सास्तूरकर, पी़एमक़ुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर घेण्यात आले़ यावेळी जगदीश कुलकर्णी, अतुल ठोंबरे यांनी रक्तदान केले़ यावेळी परशुराम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद उदगीरकर,़ जयंत चौधरी, शंतनू ताथोडे, संजय अयाचित यांचीही उपस्थिती होती.दुष्काळामुळे यंदा परशुराम जयंती जल्लोषात साजरी न करता साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला होता़ त्यामुळे मिरवणूक न काढता जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. शिवाय, मिरवणुकीचा खर्च जलयुक्त उपक्रमाच्या कामाला देण्यात आला. (प्रतिनिधी)